Salil Deshmukh : ज्या पध्दतीने अयोध्या येथील राम मंदीराचा मुद्दा होता त्याच धर्तीवर काटोल येथील संत्रा प्रक्रिया केंद्र हा मुद्दा प्रत्येक
Maharashtra Government : राज्य सरकारने मोठी घोषणा करत वारी दरम्यान वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास 4 लाखांची मदत मिळणार असल्याची माहिती दिली आहे.
शासनाने तुर्तास जीआर रद्द करण्याची घोषणा केलीय. पण ही लढाई संपलेली नाही. मराठी भाषेवर आलेल्या या संकटाशी आता दोन हात करण्याची वेळ आली आहे.
उपमुख्यमंत्री वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळात 57 हजार 509 कोटी 71 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या.
सरकारने पहिली ते चौथीच्या शालेय अभ्यासक्रमात हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत घेतली.
मुंबईत आजपासून सुरू होत असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon session) ओळखपत्रावरून अर्थात पासेवरून अशोकस्तंभ (Ashoka Pillars) हटवण्यात आला.
Pratap Sarnaik : जुनी वाहने शास्त्रोक्त पद्धतीने स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुनःश्च वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची विल्हेवाट
BJP Headquarters : मोदी सरकारचे राज्यमंत्री आता भाजप मुख्यालयात ड्युटीवर असणार असल्याची माहिती समोर आली आहे. पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना
Supriya Sule : आमच्या पक्षाच्या संघटनात्मक बैठकीसाठी मी नागपूरमध्ये दाखल झाले आहे. यासोबतच काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या मुलगी
Handloom Canter : वारी सुरू झाली… “विठ्ठल-विठ्ठल!” असा जयघोष करत वारकऱ्यांनी माउलीला साद घातली. आणि यंदा, या वारीत एका अनोख्या