राज्याच्या राजकारणात नगर जिल्ह्याचं राजकीय महत्व आहेच. येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकदही चांगली आहे असेही तटकरे यांनी नगर दौऱ्यात स्पष्ट केलं होतं.
भुजबळांना शिवसेनेत प्रवेश देऊ नये असा ठराव येवला मतदारसंघातील 46 गावांतील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना पाठवला आहे.
शेततळ्यात बुडून मृत्यूचे प्रमाण वाढल्याने उपाययोजनांसाठी आ. सत्यजित तांबेंचे कृषि, शिक्षण, ग्रामविकास मंत्र्यांना पत्र
रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शिनी संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी मिनल ईश्वर बोरा यांची तर मानद सचिवपदी स्वाती महेश गुंदेचा.
लोकसभेत पंकजा मुंडे यांच्या पराभवासाठी मनोज जरांगेंनी बैठका घेतल्या. परभणीतून महादेव जानकरांना पाडण्यासाठीही प्रयत्न केले.
मोदी साहेबांच्या राज्यात शेतकऱ्यांचा विचार केला जात नाही. युवक बेरोजगारांचा विचार होत नाही. म्हणून त्यांच्याशी संघर्ष आहे.
विरोधकांचा नरेटिव्ह खोडून काढण्यात महायुतीचे नेते कमी पडले, महाराष्ट्रातील भाजप नेत्यांत आजिबात समन्वय नाही.
राज्य हाती घ्यायचं असेल तर पुढील दोन ते तीन महिने काम करावं लागेल. आजच्या घडीला दोन्ही सरकारं आमच्या हातात नाहीत.
जर अजितदादांना टार्गेट केलं गेलं तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा आमदार अमोल मिटकरी यांनी दिला आहे.
आज सकाळी वसई पूर्वेच्या गावराई पाडा या भागात प्रियकराने रागाच्या भरात त्याच्या पूर्व प्रेयसीचा निर्घुण खून केला.