Cyclone Remal आज पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीला धडकलं. त्यामुळे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.
"ज्या माणसाने आपल्याविरोधात काम केलं. त्याचा आपल्या मताधिक्यात काय संबंध?" असे म्हणत कपिल पाटील यांनी किसन कथोरेंवर टीका केली.
नाशिकमध्ये एका सराफा व्यावसायिकाशी संबंधित मालमत्तांवर छापेमारी करण्यात आली. तब्बल तीस तास ही कारवाई सुरू होती.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला.
नागपूरमध्ये नितीन गडकरींचा पराभव व्हावा यासाठी नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित प्रयत्न केले असा मोठा दावा राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर. 27 मे रोजी दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार.
नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणात कठोर कारवाई करण्यासाठी नगर पोलिसांना आदेश द्यावेत अशी मागणी सभासद राजेंद्र चोपडा यांनी केली आहे.
पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. आज पोलिसांनी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनाही अटक केली आहे.
अमित शहांनी आम्हाला राज्यपाल पदाचा शब्द दिलाय त्यामुळे दरेकरांनी विनाकारण बोलू नये, असे आनंदराव अडसूळ म्हणाले.
गावोगावी भटकंती करुन आपली उपजीविका भावणारे लोक, विमुक्त आणि भटक्या जाती जमातीचे लोक या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरतात.