- Home »
- Mahayuti
Mahayuti
MLC Election 2024 : महायुतीचे जोरदार कमबॅक; सर्वच्या सर्व उमेदवार विजयी
या निवडणुकीत महायुतीने एकूण 9 उमेदवारांना तिकीट दिले होते. या निवडणुकीत सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.
विधानसभेला कमी जागा घेण्यास तयार, पण उपमुख्यमंत्री पद अन्…; अजितदादांनी महायुतीपुढे ठेवली अट
राष्ट्रवादी कॉंग्रेस कमी जागा घेईल. मात्र महायुतीची सत्ता आली तर पक्षाला उपमुख्यमंत्रीपदासह अर्थमंत्रीपद देण्यात यावे,
भाजपच्या राजू शिंदेंचा ठाकरे गटात प्रवेश, खैरे नाराज? म्हणाले, ‘त्यांच्यामुळे माझा दोनदा…’
उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत राजू शिंदेंनी हातावर शिवबंधन बांधले. त्यांच्या पक्षप्रवेशावर चंद्रकांत खैरे नाराज असल्याचे बोलले जात आहे
12 जुलैला विधानपरिषदेचे धूमशान! महायुती-मविआमध्ये मतांसाठी रस्सीखेच, कुणाचं किती संख्याबळ?
MLC Election 2024 विधानपरिषदेच्या 11 रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यामध्ये महायुती-मविआ यांचं कुणाचं किती संख्याबळ? आहे हे जाणून घेऊ...
बोलायची फारच खुमखुमी असेल तर आधी…; फडणवीसांनी महायुतीच्या प्रवक्यांना फटकारलं
आज आपलेच प्रवक्ते एकमेकांविरुद्ध बोलत आहेत. जर कुणाला बोलायची खुमखुमी असेल तर त्याने आपआपल्या नेत्यांना अगोदर विचारावं. - फडणवीस
जानकरांनी वाढवली महायुतीची चिंता, रासपचा विधानसभेच्या 104 जागांवर दावा
Mahadev Jankar : विधानसभा निवडणुकीत महायुतीलने आम्हाला 104 जागा सोडाव्या, अशी मागणी रासपच्या महादेव जानकर यांनी केली आहे.
एकही उद्योग बाहेर गेला नाही, उद्योगधंदे राज्याबाहेर चालले हे विरोधकांचं खोटं कथानक…; फडणवीसांचा हल्लाबोल
उद्योगधंदे महाराष्ट्राबाहेर चालले हे तर विरोधकांचं खोटं कथानक असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
Nawab Malik : महायुतीमध्ये पुन्हा वाद? नवाब मालिकांची अजित पवार गटाच्या बैठकीला हजेरी
Nawab Malik : लोकसभा निवडणुकीनंतर संपूर्ण राज्याचे लक्ष आता आगामी विधानसभा निवडणुकीकडे लागले आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला
‘पक्षप्रवेशाला आता मुहूर्त काढायचा का?’, गिरीश महाजनांचा खडसेंना खोचक टोला
गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना जोरदार टोला लगावला. उशीर कशाला करताय? आता काय मुहूर्त काढायचा का? असा टोला महाजन यांनी लगावला.
बजरंग सोनावणेंना मदत करणं भोवलं; व्हायरल क्लिप प्रकरणात शिंदेंकडून खांडेंवर कारवाईचा दणका
बीड शहरातील जालना रोडवर असलेले खांडे यांचे कार्यालय जमावाने दगडफेक करुन तोडले होते.
