- Home »
- Mahayuti
Mahayuti
खुशखबर! लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता आला, रक्षाबंधनापूर्वीच सरकारचं मोठं गिफ्ट…
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे.
‘लाडकी बहीण योजना म्हणजे सावकारी खेळ’; मनोज जरांगेंचा महायुतीवर हल्लाबोल
आमदारने मतदान नाही केलं तर पैसे परत घेऊ, असं म्हटल. हे म्हणजे, मतदान विकत घेतल्यासारखं आहे. - मनोज जरांगे पाटील
CM पदाचा उमेदवार कोण? मविआ अन् महायुतीचा रिव्हर्स गिअर; नावच जाहीर होईना..
सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनीही आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही.
विधानसभेत भाजप ‘इतक्या’ जागांवर निवडणूक लढवणार, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
Devendra Fadnavis : राज्यात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. लोकसभेनंतर महायुतीमधील (Mahayuti) घटक पक्षांमध्ये
ठरलं! विधानसभा निवडणुकीच्या मैदानात कुणाला उतरवायचं; फडणवीस करणार शिक्कामोर्तब
विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. याच दरम्यान आता भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
कागलमध्ये महायुतीचं ठरलं! अजितदादांकडून हसन मुश्रीफांच्या नावाची घोषणा
महायुतीकडूनन अजित पवारांनी मुश्रीफांच्या नावाची घोषणा केली. मुश्रीफ यांना इतक्या उच्चांकी मतांना निवडून द्या की, समोरच्याला धडकी भरली पाहिजे
महायुती सरकार घाबरले, विधानसभा निवडणूक महिनाभर पुढं ढकलण्याचा डाव…; जयंत पाटलांचा आरोप
सद्यस्थितीत शिंदे सरकार कमालीचे घाबरले असून ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका नोव्हेंबरमध्ये ढकलण्याचा सरकारचा प्रयत्न - पाटील
पक्षात बदमाशाला स्थान नाही कारण …, क्रॉस व्होटिंग प्रकरणात नाना पटोलेंचा आमदारांना इशारा
Nana Patole On MLA Cross Voting : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी राज्यात गेल्या महिन्यात निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत महाविकास
लंकेंच्या विरोधात महायुतीतून पाच इच्छुक… पारनेरमध्ये पार पडली महत्वाची बैठक
Parner Vidhansabha Election 2024 : शिवसेना (Shivsena) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष फुटीनंतर पहिल्यांदा होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी
Ladki Bahin Yojana आली अडचणीत ? ; तर ही मतदारांना लाच; मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका
Ladki Bahin Yojana, लाडका भाऊ योजनेमुळे करदात्यांवर अतिरिक्त भार पडणार आहे, असे Mumbai High Court दाखल जनहित याचिकेत म्हटलंय.