- Home »
- Mahayuti
Mahayuti
महायुती सरकार घाबरले, विधानसभा निवडणूक महिनाभर पुढं ढकलण्याचा डाव…; जयंत पाटलांचा आरोप
सद्यस्थितीत शिंदे सरकार कमालीचे घाबरले असून ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका नोव्हेंबरमध्ये ढकलण्याचा सरकारचा प्रयत्न - पाटील
पक्षात बदमाशाला स्थान नाही कारण …, क्रॉस व्होटिंग प्रकरणात नाना पटोलेंचा आमदारांना इशारा
Nana Patole On MLA Cross Voting : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी राज्यात गेल्या महिन्यात निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत महाविकास
लंकेंच्या विरोधात महायुतीतून पाच इच्छुक… पारनेरमध्ये पार पडली महत्वाची बैठक
Parner Vidhansabha Election 2024 : शिवसेना (Shivsena) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष फुटीनंतर पहिल्यांदा होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी
Ladki Bahin Yojana आली अडचणीत ? ; तर ही मतदारांना लाच; मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका
Ladki Bahin Yojana, लाडका भाऊ योजनेमुळे करदात्यांवर अतिरिक्त भार पडणार आहे, असे Mumbai High Court दाखल जनहित याचिकेत म्हटलंय.
‘…त्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही’; आदित्य ठाकरेंचा रोख कुणाकडे?
नोव्हेंबरनंतर आमचे सरकार सत्तेवर येणार असून खोके सरकारची सगळी कंत्राट रद्द करणार आणि मुंबईची लूट करणाऱ्यांना जेलमध्ये टाकणार - आदित्य ठाकरे
फडणीस आहेत म्हणून व्यंगचित्रकार झाले, फडणवीस असते तर व्यंगचित्र झाले असते; राज ठाकरेंचा टोला
शि. द. फडणीस हे 100 व्या वर्षातही अतिशय ताठपणे चालत आहेत, तितक्या ताठ पद्धतीने सरकार जरी चाललं तरी पुरे. कारण एवढं वय नसतानाही सरकारवर वाकलेलं.
लाडकी बहिण योजना विरोधकांना पचलेली नाही, ते लाडक्या बहिणीचे सावत्र भाऊ, CM शिंदेंचा टोला
निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन घोषणा केली ह्या विरोधकांच्या वावड्या आहेत. विरोधकांना पोटदुखी झाली आहे. लाडकी बहिण योजना विरोधकांना पचलेली नाही
आता मुख्यमंत्री लाडका बिल्डर योजना येणार का?, चढ्ढाला 400 कोटी दिल्याने वडेट्टीवार संतप्त
मुख्यमंत्री लाडका कंत्राटदार नंतर मुख्यमंत्री लाडका बिल्डर योजना महाराष्ट्रात येणार आहे का?, असा खोचक सवाल वडेट्टीवार यांनी केला.
विधानसभा एकत्र पण… आगामी निवडणुका युतीसह लढण्याबाबत अजित पवारांची मोठी घोषणा
राज्यात विधानसभा निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे. Ajit Pawar यांनी एकत्र निवडणुका लढवण्याबाबत मोठी घोषणा केली आहे.
नगरच्या जागेवर भाजपचा डोळा, आमदार जगताप म्हणाले, ‘यात गैर काय…’
लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. महायुतीमधून कोणी या जागेची मागणी केली असेल तर यामध्ये काही गैर नाही. - आमदार संग्राम जगताप
