- Home »
- Mahayuti
Mahayuti
“मुख्यमंत्री कोण होणार हे ठरलंय, पण चेहरा ठरवणं..” अजितदादांनी आता स्पष्टच सांगितलं
मुख्यमंत्री निश्चितच महायुतीचा होईल. महायुतीचं लक्ष निवडणुकीत विजय मिळवण्यावर राहणार आहे. मुख्यमंत्री नक्कीच महायुतीचा होईल.
इव्हेंटबाज सरकार! जिवतंपणी होत असलेल्या मरण यातना प्रत्यक्ष जाऊन बघा…; वडेट्टीवारांचे टीकास्त्र
जिवंतपणी त्यांना मिळत असलेल्या मरण यातना एकदा या इव्हेंटबाज सरकारने प्रत्यक्ष जाऊनही बघाव्या, अशी टीका वडेट्टीवारांनी केली.
विद्यार्थ्यांना दिलासा, वैद्यकीय शिक्षणासाठी मिळणार सवलत, सरकारचा मोठा निर्णय
Mahayuti Government : अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्च उचलता येत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असते. याचा विचार करून आता राज्य
चुकीला माफी नाही, महाराष्ट्र द्रोह्यांना गेट आउट ऑफ इंडिया करा…; उद्धव ठाकरेंचे सरकावर टीकास्त्र
महाराष्ट्र द्रोह्यांना गेट आउट ऑफ इंडिया करा, चुकीला माफी नाही, असं म्हणत ठाकरेंनी महायुती सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.
विधानसभेपूर्वी शिंदे सरकारचा मास्टरस्टोक, आशा स्वयंसेविकांसाठी मोठी घोषणा, मिळणार 10 लाख रुपये
Asha Swayamsevika: आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्य सरकारने मोठा निर्णय घेत आशा स्वयंसेविका (Asha Swayamsevika) व गटप्रवर्तकांच्या
आधी मला बंदूक द्या, कारण मला बंदुकीची जास्त गरज…; खासदार अनिल बोंडेंचं खळबळजनक विधान
सर्वात आधी मला बंदुक द्या, मला बंदुकीची (gun) जास्त गरज आहे, असं वक्तव्य भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केलं.
फडणवीसांनी हात वर केलेत, महायुतीमध्ये महाभारत चाललंय, पुढच्या महिन्यात…; पटोलेंचा मोठा दावा
देवेंद्र फडणवीसांनी हात वर केलेत. महायुतीमध्ये मोठी गडबड सुरू आहे. पुढच्या महिन्यात महायुतीमध्ये मोठी गडबड होण्याची शक्यता नाकारता येत नाही
छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडी अन् महायुती आमनेसामने; बदलापूरच्या घटनेवर वार-प्रतिवार
दलापूरमध्ये शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडी महायुती समोरासमोर.
आम्ही त्यांना थांबवू शकत नाही, पण त्यांनी संयम ठेवल्यास…; बावनकुळेंचं हर्षवर्धन पाटलांविषयी मोठं विधान
त्यांनी जर विचार केला असेल तर आम्ही त्यांना थांबवू शकत नाहीत. मात्र, थोडा संयम ठेवला तर पक्ष काहीतरी निर्णय घेईल, असं बावनकुळे म्हणाले.
महायुतीला मोठा धक्का! सत्ताधाऱ्यांच्या 17 साखर कारखान्यांचे कर्ज वितरण थांबवण्याचे कोर्टाचे आदेश
ऐन निवडणुकीपूर्वी राज्यातील महायुती सरकारला (Mahayuti) मोठा धक्का बसला आहे. सत्ताधाऱ्यांच्या 17 साखर कारखान्यांना दिलेल्या कर्ज वितरणाचा निर्णय वादात सापडला आहे.