- Home »
- Mahayuti
Mahayuti
महायुतीला मोठा धक्का! सत्ताधाऱ्यांच्या 17 साखर कारखान्यांचे कर्ज वितरण थांबवण्याचे कोर्टाचे आदेश
ऐन निवडणुकीपूर्वी राज्यातील महायुती सरकारला (Mahayuti) मोठा धक्का बसला आहे. सत्ताधाऱ्यांच्या 17 साखर कारखान्यांना दिलेल्या कर्ज वितरणाचा निर्णय वादात सापडला आहे.
Vidhansabha : राज्यात महायुतीची सत्ता जाणार? मविआला सर्वाधिक जागा, इंडिया टुडेचा सत्ताधाऱ्यांचा झोप उडवणारा सर्व्हे
'मूड ऑफ नेशन' सर्वेनुसार महाविकास आघाडी 150 ते 160 जागा जिंकू शकते. तर महायुती 120 ते 130 जागा जिंकू शकते.
Mood of the Nation survey : आज निवडणुका झाल्यास कोणाची सत्ता येणार? महायुती की मविआ?
लोकसभा निवडणुकीत महायुतीची मतांची टक्केवारी 43.55 टक्के होती. मात्र आज मतदान झाले तर महायुतीची टक्केवारी सुमारे दीड टक्क्यांनी कमी होऊ शकते.
दिल्ली अन् गुजरातसमोर झुकणारे भाजप सरकार उखडून फेका…; नाना पटोलेंचे आवाहन
महाराष्ट्राचा स्वाभिमान विसरून दिल्लीसमोर आणि गुजरातच्या लॉबीसमोर झुकणारे भाजप युती सरकार उखडून फेका, असं आवाहन पटोलेंनी केली.
टीका करणारे संवेदनाहीन लोक, सावत्र भावांना बहिणींचं प्रेम काय कळणार?, फडणवीसांचे टीकास्त्र
टीका करणारे संवेदनाहीन लोक, सावत्र भावांना बहिणींचं प्रेम कळणारच नाही...; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर टीका.
हौशे, गौशे, नौश्यांना..बळी पडू नका; ‘लाडकी बहीण योजने’च्या टीकेवरुन अजितदादा कडाडले
हौशे, गौशे, नौश्यांच्या गोष्टींना बळी पडू नका, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर कडाडले आहेत. ते कोल्हापुरात आयोजित मेळाव्यात बोलत होते.
त्यांच्याकडे फक्त लाडका मुलगा आणि लाडकी मुलगी योजनाचं, फडणवीसांचा ठाकरे – पवारांना टोला
Devendra Fadnavis : महाविकास आघाडीमध्ये फक्त लाडकी मुलगी आणि लाडका मुलगा या दोन योजना चालतात अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र
Election Poll : सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हाती, भाजप सर्वांत मोठा पक्ष, तर अजितदादा, शिंदेंना धक्काच…
टाइम्स-MATRIZE च्या सर्वेनुसार भाजपला 25.8 टक्के, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 14.2 टक्के मते मिळू शकतात.
धमक्या देऊन महिलांना लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभाला बोलावले; सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप
जर तुम्ही कार्यक्रमाला हजर राहिला नाही तर तुमचे नाव योजनेतून रद्द करण्यात येईल, अशा धमक्या सरकारमधील काही लोकांनी महिलांना दिल्या.
Vidhansabha Election : सरकार घाबरल्यानं निवडणुका पुढं ढकलतंय…; सुप्रिया सुळेंचे टीकास्त्र
सरकार घाबरलं असल्यानं विधानसभा निवडणुका पुढे ढकलत आहे, अशी टीका शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केली.