ऐन निवडणुकीपूर्वी राज्यातील महायुती सरकारला (Mahayuti) मोठा धक्का बसला आहे. सत्ताधाऱ्यांच्या 17 साखर कारखान्यांना दिलेल्या कर्ज वितरणाचा निर्णय वादात सापडला आहे.
'मूड ऑफ नेशन' सर्वेनुसार महाविकास आघाडी 150 ते 160 जागा जिंकू शकते. तर महायुती 120 ते 130 जागा जिंकू शकते.
लोकसभा निवडणुकीत महायुतीची मतांची टक्केवारी 43.55 टक्के होती. मात्र आज मतदान झाले तर महायुतीची टक्केवारी सुमारे दीड टक्क्यांनी कमी होऊ शकते.
महाराष्ट्राचा स्वाभिमान विसरून दिल्लीसमोर आणि गुजरातच्या लॉबीसमोर झुकणारे भाजप युती सरकार उखडून फेका, असं आवाहन पटोलेंनी केली.
टीका करणारे संवेदनाहीन लोक, सावत्र भावांना बहिणींचं प्रेम कळणारच नाही...; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर टीका.
हौशे, गौशे, नौश्यांच्या गोष्टींना बळी पडू नका, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर कडाडले आहेत. ते कोल्हापुरात आयोजित मेळाव्यात बोलत होते.
Devendra Fadnavis : महाविकास आघाडीमध्ये फक्त लाडकी मुलगी आणि लाडका मुलगा या दोन योजना चालतात अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र
टाइम्स-MATRIZE च्या सर्वेनुसार भाजपला 25.8 टक्के, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 14.2 टक्के मते मिळू शकतात.
जर तुम्ही कार्यक्रमाला हजर राहिला नाही तर तुमचे नाव योजनेतून रद्द करण्यात येईल, अशा धमक्या सरकारमधील काही लोकांनी महिलांना दिल्या.
सरकार घाबरलं असल्यानं विधानसभा निवडणुका पुढे ढकलत आहे, अशी टीका शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केली.