- Home »
- Mahayuti
Mahayuti
फेक न्यूज पसरवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा; ‘त्या’ वृत्तानंतर राष्ट्रवादी आक्रमक
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फेसबुक पेजचे खोटे स्क्रीनशॉट काढून फेक न्यूज पसरविणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा.
“भाजप मोठा पक्ष, तडजोडही त्यांनाच करावी लागणार”; शिंदे गटाच्या आमदारानं वाढवला दबाव..
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी महायुतीत भाजप मोठा पक्ष असल्याने तडजोड त्यांनाच करावी लागणार असे वक्तव्य केले.
भाजप मोठा भाऊ! शिवसेना आणि अजितदादा गटाला सोबत घेऊनच लढा; जे.पी. नड्डांच्या सूचना
शिवसेना आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊनच निवडणुका लढा. भाजपच्या नेत्यांनी मोठ्या भावाची भूमिका बजावत दोन्ही पक्षांना सांभाळून घ्यावं. - नड्डा
Vidhansabha Election : राज्यात 100 टक्के महायुतीचेच सरकार येणार, मंत्री भुजबळांचा दावा
Vidhansabha Election : राज्यात 100 टक्के महायुतीचे सरकार येईल, असा विश्वास मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
मोदींची खुर्ची डळमळीत, लवकरच 13 महिन्यांच्या वाजपेयी सरकारची पुनरावृत्ती; कॉंग्रेस नेत्याचा दावा
मोदी सरकारची खुर्चीही डळमळीत झाली आहे. वाजपेयी सरकारच्या 13 महिन्यांच्या सरकारची लवकरच पुनरावृत्ती होईल - पृथ्वीराज चव्हाण
मित्रपक्षांकडूनच अजितदादांना महायुतीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न; वडेट्टीवारांचा मोठा दावा
अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न त्यांच्याच मित्र पक्षांकडून सुरू आहेत. त्यांचा पद्धतशीपर अपमान केला जात आहे. - वडेट्टीवार
लोकसभेचीच पुनरावृत्ती! महायुतीला धोबीपछाड, महाविकास आघाडी सुसाट; धक्कादायक सर्व्हे समोर
विधानसभा निवडणुकीत लोकसभेचीच पुनरावृत्ती होणार असून महायुतीला धोबीपछाड तर महाविकास आघाडी सुसाट असणार, असा अहवाल लोकं सर्व्हे पोलमधून समोर आलायं.
विधानसभेची रणधुमाळी सुरु; रामदास आठवलेंनीही 20 जागांवर दावा ठोकला…
विधानसभा निवडणुकीत आरपीआयला 20 जागा मिळाव्यात, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलीयं. ते पुण्यात बोलत होते.
‘महायुतीत मैत्रीपूर्ण लढती नकोतच’; अजितदादांना कोणत्या संकटाची चाहूल?
राज्यात महायुतीच्या घटक पक्षात मैत्रीपूर्ण लढती होतील या बातमीत तथ्य नाही. मैत्रीपूर्ण लढतीला काही अर्थ नसतो.
Vidhansabha Election : राज्यात कोणाचं सरकार येणार? सर्व्हेनं दिलं धक्कादायक उत्तर…
कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? याबाबत एक ओपिनियन पोल समोर आला. यात महायुतीला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे.
