- Home »
- Mahayuti
Mahayuti
‘मविआ’ 183 जागा जिंकणार अन् महायुतीला तीन अंकी संख्याही गाठता येणार नाही, माजी मुख्यमंत्र्यांचे भाकीत
Prithviraj Chavan : राज्यात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुका (Maharashtra Elections) जाहीर होणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षांकडून जोरदार
शंकरराव पाटलांनी आयुष्यभर ज्यांच्याशी संघर्ष केला, तुम्ही त्यांच्याच मांडीवर…; विखेंचा हर्षवर्धन पाटलांना टोला
दिवंगत शंकरराव पाटलांनी आयुष्यभर ज्यांच्या सोबत संघर्ष केला, तुम्ही त्यांच्या मांडीवर जाऊन बसता हे काही योग्य नाही- राधाकृष्ण विखे पाटील
हरियाणात काँग्रेसची लाट अन् जम्मू काश्मीरमध्येही ‘इंडिया’ टॉपवर, महाराष्ट्रावर काय होणार परिणाम?
Haryana Exit Poll Impact On Maharashtra : नुकतंच हरियाणा (Haryana) आणि जम्मू काश्मीर (Jammu Kashmir) विधानसभेसाठी निवडणुकीची
मी कुठं जातोय याला किंमत नाही; अजित पवारांकडं तक्रार करणार, रामराजे निंबाळकर भाजपवर का संतापले?
आम्हाला न्याय मिळत नसेल आणि कार्यकर्ता घरी बसणार असेल, कार्यकर्त्यांना फोडण्याचा प्रयत्न होणार असेल तर आम्ही उत्तर काय द्यायची?
भाजप पहिला धक्कातंत्राचा चॅप्टर उद्या खुला करणार; विधानसभेचे 100 शिलेदार ठरले
महायुतीच्या पहिल्या १०० उमेदवारांची यादी उद्या घटस्थापनेच्या मुहूर्तावर जाहीर होईल अशी शक्यता आहे.
रोहितदादांच्या कर्जतमध्ये “हम पांच” पण, तुतारीच गायब; राजकीय गुगलीची चर्चा तर होणारच!
नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघा वेगळंच बॅनर लागलं असून त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
महायुतीसमोर मोठा पेच! रामदास आठवलेंना हव्यात 21 जागा अन् 3 महामंडळ…
महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी भाजपकडे 21 जागांची मागणी केली.
हितचिंतकांनी खोटा प्रचार केला पण भाजप …, सुनिल तटकरेंनी विरोधकांना सुनावलं
Sunil Tatkare : गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये (Mahayuti) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) महत्व कमी झाले असून लवकरच अजित पवार
‘माविआ’ मध्ये गृहकलह, ठाकरेंना फक्त 44 जागा, प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
Prakash Ambedkar On MVA : राज्यात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकाची घोषणा होणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष आता तयारीला लागला आहे.
‘…तर जानेवारीत पगारालाही पैसे राहणार नाहीत; राज ठाकरेंचा लाडकी बहिण योजनेवरून इशारा
लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता दिल्यानंतर शासनाकडे सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारीत पगार द्यायलाही पैसे राहणार नाहीत.