शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी महायुतीत भाजप मोठा पक्ष असल्याने तडजोड त्यांनाच करावी लागणार असे वक्तव्य केले.
शिवसेना आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊनच निवडणुका लढा. भाजपच्या नेत्यांनी मोठ्या भावाची भूमिका बजावत दोन्ही पक्षांना सांभाळून घ्यावं. - नड्डा
Vidhansabha Election : राज्यात 100 टक्के महायुतीचे सरकार येईल, असा विश्वास मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
मोदी सरकारची खुर्चीही डळमळीत झाली आहे. वाजपेयी सरकारच्या 13 महिन्यांच्या सरकारची लवकरच पुनरावृत्ती होईल - पृथ्वीराज चव्हाण
अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न त्यांच्याच मित्र पक्षांकडून सुरू आहेत. त्यांचा पद्धतशीपर अपमान केला जात आहे. - वडेट्टीवार
विधानसभा निवडणुकीत लोकसभेचीच पुनरावृत्ती होणार असून महायुतीला धोबीपछाड तर महाविकास आघाडी सुसाट असणार, असा अहवाल लोकं सर्व्हे पोलमधून समोर आलायं.
विधानसभा निवडणुकीत आरपीआयला 20 जागा मिळाव्यात, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलीयं. ते पुण्यात बोलत होते.
राज्यात महायुतीच्या घटक पक्षात मैत्रीपूर्ण लढती होतील या बातमीत तथ्य नाही. मैत्रीपूर्ण लढतीला काही अर्थ नसतो.
कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? याबाबत एक ओपिनियन पोल समोर आला. यात महायुतीला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे.
सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या बैठकीत शाहंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर महत्वाच्या बाबींवर चर्चा केली.