मनोज जरांगेंच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिले पाहिजे, असे नाही. जरांगे म्हणजे मराठा समाज नाही. आरक्षणासाठी सुरू केलेले आंदोलन भरकटले - विखे
Lakshman Hake यांनी मराठा समाजाला ओबीसीमध्येच आरक्षण मिळायला पाहिजे असं ठामपणे सांगणाऱ्या जरांगे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
जरांगेंनी सगेसोयऱ्याबाबत निष्णात वकिलांचा सल्ला घ्या. त्यांच्याद्वारे सरकारला सांगा की ही मागणी कशी योग्य आहे-बाळासाहेब सराटे
राज्य सरकारकडून फक्त जुमलेबाजी सुरू आहे. हे सरकार या दोन्ही समाजाची फसवणूक करत आहे. - सुप्रिया सुळे
मराठा कुणबी नोंदी या मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात सापडल्या आहेत. त्यामध्ये बीड सर्वांधिक तर लातूर सर्वाधिक कमी नोंदी असलेले जिल्हे आहेत.
सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सरकावर टीका केली. दोन्ही समाजाला खेळवण्याचं पाप सरकारने करू नये, अशा शब्दात त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
Pankaja Munde : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात पुन्हा एकदा आरक्षणाचा (Reservation) मुद्दा चांगलाच तापला आहे. एकीकडे मराठा समाजाला
मनोज जरांगे पाटील यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मोठी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसंच ते अनेक जिल्ह्यात बैठका घेणार आहेत.
मराठा आणि ओबीसी आरक्षण प्रश्नावर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली.
बिहारमध्ये नितीश कुमार सरकारने वाढवलेली 65 टक्के आरक्षणाची मर्यादा पाटणा न्यायालयाने अवैध ठरवलीयं. त्यामुळे आता महाराष्ट्रातील 62 आरक्षणाचं काय होणार? याबाबत वेगळीच चर्चा सुरु आहे.