- Home »
- Maratha Reservation
Maratha Reservation
महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे कर्ण; तर, फडणवीस आणि पवार..सदाभाऊंनी दिली ‘ही’ उपमा
सदाभाऊ खोत म्हणतात, महाराष्ट्रच्या राजकारणातील कर्ण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणत फडणवीस आणि पवारांनाही दिली ही पदवी.
‘लय बेस्ट, वाघ मागत नसतो अन् …’, जरांगेंचा संभाजी भिडेंना प्रत्युत्तर
Manoj Jarange On Sambhaji Bhide : आगामी विधानसभेपूर्वी राज्यात आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावरून राजकारण चांगलंच तापलं
जोपर्यंत लोक धर्मांतरण करत नाहीत, तोपर्यंत आरक्षण….; प्रकाश आंबेडकरांचे खळबळजनक विधान
जोपर्यंत लोक धर्मांतरण करत नाहीत तोपर्यंत आरक्षणाला धोका नाही, असं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलं.
जरांगे CM होणार, पण सीएम झाल्यावर शिव्या देऊन चालत नाही, त्यामुळे वागणं सुधारा; भुजबळांचा खोचक टोला
तुमचे उमेदवार निवडून येण्यासाठी वेळ द्या. तुमचे उमेदवार निवडून येणार, कदाचित तुम्ही मुख्यमंत्रीही होणार, मंत्री भुजबळांचा जरागेंना खोचक टोला
मराठ्यांना देश चालवायचा, आरक्षण कुठं घेऊन बसलात; संभाजी भिडेंचं मोठं वक्तव्य…
मराठ्यांना उभा देश चालवायचा आहे. आरक्षण कुठं मागता? सिंहांनी जंगल सांभाळायचे असते. मराठा जात ही संबंध देशाचा संसार चालवणारी जात आहे, हे
मोठी बातमी! मराठा आंदोलकांचा जयंत पाटलांना घेराव, निवेदन दिलं अन्…
जयंत पाटील लातूर दौऱ्यावर ध्वजारोहण करण्यासाठी जात असताना मराठा आंदोलकांनी आक्रमक होत त्यांच्याविरोधात जोरदार घोषणा दिल्या.
Maratha Reservation : सुप्रिया सुळेंचं भाषण सुरु अन् मराठा आंदोलक थेट मंचावरच चढले
राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेत खासदार सुप्रिया सुळेंचं भाषण सुरु असतानाच मराठा आंदोलकांनी थेट मंचावरच चढत आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केलीयं. लातूरमध्ये शिवस्वराज यात्रेत ही घटना घडलीयं.
29 तारखेचा अल्टिमेटम दिलायं, नाही तर निर्णय घेणार; मनोज जरांगेंचा इशारा
29 तारखेचा अल्टिमेटम दिलायं, नाही तर निर्णय घेणार असल्याचा इशारा मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी दिलायं. ते जालन्यात माध्यमांशी बोलत होते.
क्षत्रिय, लढाऊ, 96 कुळी तर मग ‘ओबीसी’तून आरक्षण कशाला; लक्ष्मण हाकेंचा मार्मिक टोला
मराठे क्षत्रिय, लढाऊ, 96 कुळी तर मग ओबीसीतून आरक्षण कशासाठी हवंय, असा थेट सवाल करीत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंना मार्मिक टोला लगावलायं.
फडणवीसांनी मराठा, धनगर संपवला, त्यांना संपवा-संपवी खात्याचं मंत्री करा…; जरांगेंचे टीकास्त्र
राज्यात एक संपवा-संपवीचं खातं निघालं पाहिजे. ते खाते फडणवीसांकडे दिलं पाहिजे. कारण, फडणवीसांनी मराठा, मुस्लिम, धनगर संपवला, असा आरोप जरांगेंनी केला.
