तुमचे उमेदवार निवडून येण्यासाठी वेळ द्या. तुमचे उमेदवार निवडून येणार, कदाचित तुम्ही मुख्यमंत्रीही होणार, मंत्री भुजबळांचा जरागेंना खोचक टोला
मराठ्यांना उभा देश चालवायचा आहे. आरक्षण कुठं मागता? सिंहांनी जंगल सांभाळायचे असते. मराठा जात ही संबंध देशाचा संसार चालवणारी जात आहे, हे
जयंत पाटील लातूर दौऱ्यावर ध्वजारोहण करण्यासाठी जात असताना मराठा आंदोलकांनी आक्रमक होत त्यांच्याविरोधात जोरदार घोषणा दिल्या.
राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेत खासदार सुप्रिया सुळेंचं भाषण सुरु असतानाच मराठा आंदोलकांनी थेट मंचावरच चढत आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केलीयं. लातूरमध्ये शिवस्वराज यात्रेत ही घटना घडलीयं.
29 तारखेचा अल्टिमेटम दिलायं, नाही तर निर्णय घेणार असल्याचा इशारा मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी दिलायं. ते जालन्यात माध्यमांशी बोलत होते.
मराठे क्षत्रिय, लढाऊ, 96 कुळी तर मग ओबीसीतून आरक्षण कशासाठी हवंय, असा थेट सवाल करीत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंना मार्मिक टोला लगावलायं.
राज्यात एक संपवा-संपवीचं खातं निघालं पाहिजे. ते खाते फडणवीसांकडे दिलं पाहिजे. कारण, फडणवीसांनी मराठा, मुस्लिम, धनगर संपवला, असा आरोप जरांगेंनी केला.
गेली आठ नऊ महिने बीड जिल्ह्यासह अनेक ठिकाणी अशांतता निर्माण झालेली असताना शरद पवार एक (Sharad Pawar) शब्द बोलले नाहीत.
मराठा आरक्षण लढ्याचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री फडणवीसांवर जोरदार हमला केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक बोलावणं शरद पवारांचं हे आवाहन म्हणजे लबाडाघरचं आमंत्रण असल्याची बोचरी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली.