दक्षिण भारत वगळता मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रात पुढील काही दिवस थंडीची लाट येणार आहे.
या वादळामुळे उत्तर अंदमान समुद्रात ताशी 55 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
मोठ्या अतिवृष्टीनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्यात पावसाचा इशारा दिला आहे.
IMD Rain Alert : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस सुरु असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
पुढील दोन दिवस मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील 24 तासांत मुंबई, पुण्याला ऑरेंज तर, नाशिक, पालघरला रेड अलर्ट देण्यात आलायं.
आज राज्यात मुंबई पुण्यासह मराठवाड्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस पडेल असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
आज महाराष्ट्रात मोठ्या उत्सहात गणरायाचं आगमन होत आहे. मात्र, गणरायाच्या आगमनावर पावसाचं सावट असण्याची शक्यता आहे.
पावसाचा जोर कायम आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात पुढील 24 तास महत्त्वाचे आहेत. यामध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांत हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.