- Home »
- MNS
MNS
रस्ता बांधला अन् टोल वसुल केला इतकीच सरकारची जबाबदारी? ‘एक्सप्रेसवे’ प्रकरणात राज ठाकरे भडकले
Raj Thackeray On Mumbai–Pune Expressway : गेल्या 32 तासांपेक्षा जास्त काळ बंद असणाऱ्या मुंबई - पुणे द्रुतगती मार्गामुळे प्रवाशांना प्रचंड
कल्याण- डोंबिवलीत पुन्हा ट्विस्ट, मनसेचा होणार महापौर? एकनाथ शिंदे घेणार मोठा निर्णय
Kalyan-Dombivli Municipal Corporation : नुकतंच राज्यातील 29 महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले असून अपेक्षाप्रमाणे
राजकारणाचा पूर्ण अंदाज अन् उत्तम पद्धतीने हाताळायचं कसब; राज ठाकरेंची अजित पवारांना श्रद्धांजली
Raj Thackeray On Ajit Pawar Death : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामती येथे एका विमान अपघातात निधन झालं असून राजकीय
बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी उभारलेला लढा…; राज ठाकरेंनी भावनिक पोस्ट करत दिला शब्द
बाळासाहेबांसारखी प्रतिभा परत कधी बघायला मिळणार नाही हे जितकं खरं आहे तितकंच बाळासाहेबांसारखं राजकारण करणं यापुढे कोणालाच जमणार नाही
भाजपला मोठा धक्का, कल्याण -डोंबिवली महापालिकेत शिवसेना – मनसेचा महापौर
Kalyan-Dombivli Municipal Corporation : कल्याण- डोंबिवली महापालिकेत भाजपला मोठा धक्का बसला असून महायुतीमधील घटक पक्ष
कोणत्या 7 कारणांमुळे भाजपने शिवसेना उबाठा-मनसेला दिली मात; ज्याचा ठाकरे बंधूंनी विचारही केला नसेल
निवडणुकीत मुंबईसारख्या राजकीयदृष्ट्या अवघड मानल्या जाणाऱ्या महानगरात भाजपने आखलेल्या दीर्घकालीन आणि सूक्ष्म रणनीतीचे हे फलित आहे.
BMC Election : मुंबईत नवीन ट्विस्ट, काँग्रेस ‘किंगमेकर’ च्या भूमिकेत तर ठाकरे बंधूंचा कमबॅक
BMC Election : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिका निवडणूकीत आता नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. सुरुवातीला आघाडीवर असलेल्या
अजितदादांशी युती नाहीच; पुणे महापालिका जिंकताच भाजपने घेतला मोठा निर्णय
Pune Municipal Corporation Election : पुणे महापालिकेत भाजपने शानदार कामगिरी करत आतापर्यंत 86 जागांवर विजय मिळवला आहे.
राज ठाकरेंच्या हाती पुन्हा निराशाच; एक्झिट पोलनुसार मनसेचं इंजिन यार्डातच; पुनरागमनाची आशा फोल
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मनसेकडून अपेक्षित असलेली पुनरागमनाची आशा या निवडणुकीतही फोल ठरल्याचं चित्र एक्झिट पोलमधून स्पष्ट.
Exit Poll : मतदान संपलं, धाकधूक वाढली; पुणे-मुंबईत कुणाचा झेंडा? एक्झिट पोलनं टेन्शन वाढवलं…
राज्यातल्या 29 महापालिकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली असून सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झालेल्या या मतप्रकियेत नागरिकांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला.
