- Home »
- Mumbai
Mumbai
‘मी रस्त्याने येणार होतो,मात्र रस्ता खराब …’, आठवलेंनी दिला सरकारला घरचा आहेर
Ramdas Athawale On Nitin Gadkari : केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी एका कार्यक्रमात बोलताना मुंबई गोवा
Sonu Sood: अभिनेत्याची हरियाणाहून मुंबईला चालत आलेल्या पॅरा-ॲथलीटशी हृदयस्पर्शी भेट
Sonu Sood Meets Para Athlete: अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) एक उत्तम अभिनेता असण्यासोबत रिअल लाईफ हिरोही आहे. याचं उदाहरण तो कायम गरजूंना मदत करत देत असतो.
मोठी बातमी! बदलापूर घटनेनंतर कठोर कारवाई; ठाणे अन् मुंबईचे शिक्षणाधिकारी निलंबित
शालेय शिक्षण विभागाने ठाणे आणि मुंबईच्या शिक्षणाधिकाऱ्यांना निलंबित केले, अशी माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
रोहिणी हट्टंगडी यांना, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2024 अनुराधा पौडवाल यांना प्रदान
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने शिवाजी साटम सन्मानित 58 व 59 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला.
मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय; SIT होणार स्थापन
बदलापुरातील एका नामांकित शाळेत दोन चिमुकलींवरील अत्याचाराच्या घटनेनं (Badlapur Crime) राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
आनंदाची बातमी! आता विठुरायाचं दर्शन फक्त दोन तासांत; जाणून घ्या, सविस्तर..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिरुपतीच्या धर्तीवर विठुरायाच्या दर्शनासाठी व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे.
निवडणुकीनंतर महाराष्ट्राचा CM कोण? राऊतांनी एकदाचं नाव सांगूनच टाकलं..
पुढील १५ ऑगस्टला मंत्रालयाच्या आवारात जाऊन महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री तिरंगा फडकवेल. ठाकरे 2 चंच सरकार असेल.
विधानसभेत भाजप ‘इतक्या’ जागांवर निवडणूक लढवणार, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
Devendra Fadnavis : राज्यात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. लोकसभेनंतर महायुतीमधील (Mahayuti) घटक पक्षांमध्ये
FIR No 469: किरण गायकवाड नव्या रूपात येणार प्रेक्षकांच्या भेटीला; ‘एफआयआर नंबर 469’ सिनेमाचे पोस्टर लॉन्च
FIR No 469 Movie: आगामी चित्रपटांतून अभिनेता म्हणून चमकलेला अभिनेता किरण गायकवाड (Kiran Gaikwad) आता दिग्दर्शनात पदार्पण करत आहे.
Martin Movie Trailer: कन्नड चित्रपट ‘मार्टिन’चा मुंबईत भव्य ट्रेलर लॉन्च सोहळा
Martin Trailer: नुकताच मुंबईत सिनेमाचा एक अनोखा सोहळा पार पडला, जिथे जगभरातील पत्रकार आणि भारतातील आघाडीचे समीक्षक एकत्र आले होते.