- Home »
- MVA
MVA
मविआचं जागावाटप कसं होणार? कुणाला किती जागा? शरद पवार म्हणाले, “येत्या १० दिवसांत…”
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत मोठं विधान केलं आहे.
शिंदेंना हव्यात 120 जागा, अजित पवार ‘इतक्या’ जागांवर निवडणूक लढवणार, भाजप काय निर्णय घेणार?
Maharashtra Election : राज्यात शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष फुटीनंतर पहिल्यांदा होत असलेल्या विधानसभा निवडणुकीकडे
“मुख्यमंत्री कोण होणार हे ठरलंय, पण चेहरा ठरवणं..” अजितदादांनी आता स्पष्टच सांगितलं
मुख्यमंत्री निश्चितच महायुतीचा होईल. महायुतीचं लक्ष निवडणुकीत विजय मिळवण्यावर राहणार आहे. मुख्यमंत्री नक्कीच महायुतीचा होईल.
ठाकरेंची लायकी नाही ते भ्रष्ट नेते, नारायण राणेंचा ठाकरेंसह शरद पवारांवर हल्लाबोल
Narayan Rane On Uddhav Thackeray : गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याने राजकारण चांगलंच तापलं आहे.
राजकोट किल्ल्यावर राणेंकडून ठेचून मारण्याची भाषा; सुप्रिया सुळेंनी थेट भरला सज्जड दम
राजकोट किल्ल्यावर कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या मविआ आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्याचा प्रकार घडला.
विरोधकांच्या तोंडाला पट्ट्याचं बऱ्या; काळ्या फिती लावून आंदोलन करणाऱ्यांना फडणवीसांनी डिवचलं
Devendra Fadnavis : विरोधक तोंडाला पट्ट्या लावून बसले आहे. तुमच्या तोंडाला पट्ट्याच बऱ्या आहेत. अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र
Vidhansabha : राज्यात महायुतीची सत्ता जाणार? मविआला सर्वाधिक जागा, इंडिया टुडेचा सत्ताधाऱ्यांचा झोप उडवणारा सर्व्हे
'मूड ऑफ नेशन' सर्वेनुसार महाविकास आघाडी 150 ते 160 जागा जिंकू शकते. तर महायुती 120 ते 130 जागा जिंकू शकते.
बदलापूर घटनेवर बोलताना अजितदादांचे केंद्राकडे बोट; म्हणाले, मविआ सरकारमध्ये कायदा…
मुलींनी रात्री उशीर झाल्यावर घराबाहेर पडू नये. परंतु, मला ते काही पटत नाही. मुलांनी घराबाहेर पडायचं आणि मुलींनी बाहेर जायचं नाही हे चुकीचयं.
CM पदाचा उमेदवार कोण? मविआ अन् महायुतीचा रिव्हर्स गिअर; नावच जाहीर होईना..
सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनीही आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही.
“होय, माझ्यासह भाजप नेत्यांना तुरुंगात टाकण्याचं मविआचं षडयंत्र”; फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
मी एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की महाविकास आघाडी सरकारच्या काळात माझ्यासह भाजप नेत्यांना तुरुंगात टाकण्याचं षडयंत्र होतं.