Maharashtra Election : राज्यात शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष फुटीनंतर पहिल्यांदा होत असलेल्या विधानसभा निवडणुकीकडे
मुख्यमंत्री निश्चितच महायुतीचा होईल. महायुतीचं लक्ष निवडणुकीत विजय मिळवण्यावर राहणार आहे. मुख्यमंत्री नक्कीच महायुतीचा होईल.
Narayan Rane On Uddhav Thackeray : गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याने राजकारण चांगलंच तापलं आहे.
राजकोट किल्ल्यावर कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या मविआ आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्याचा प्रकार घडला.
Devendra Fadnavis : विरोधक तोंडाला पट्ट्या लावून बसले आहे. तुमच्या तोंडाला पट्ट्याच बऱ्या आहेत. अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र
'मूड ऑफ नेशन' सर्वेनुसार महाविकास आघाडी 150 ते 160 जागा जिंकू शकते. तर महायुती 120 ते 130 जागा जिंकू शकते.
मुलींनी रात्री उशीर झाल्यावर घराबाहेर पडू नये. परंतु, मला ते काही पटत नाही. मुलांनी घराबाहेर पडायचं आणि मुलींनी बाहेर जायचं नाही हे चुकीचयं.
सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनीही आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही.
मी एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की महाविकास आघाडी सरकारच्या काळात माझ्यासह भाजप नेत्यांना तुरुंगात टाकण्याचं षडयंत्र होतं.
Manoj Jarange : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यात आरक्षणाची गरज नसल्याचे म्हटले होते. या वक्तव्यानंतर राज ठाकरे