Central Government Census 2027 Notification Know Every Details : जनगणनेची दीर्घकाळापासूनची प्रतीक्षा अखेर संपली आहे. गृह मंत्रालयाने आज (दि.१६) जनगणना कायदा, १९४८ अंतर्गत जनगणना आणि जातींच्या जनगणनेशी (Caste Census) संबंधित अधिकृत राजपत्र अधिसूचना जारी केली आहे. यातील महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया. (Caste Census) जातनिहाय जनगणना कशी होणार, कोणते प्रश्न विचारले जातात? एका क्लीकवर जाणून घ्या […]
RT-PCR test mandatory for ministers before meeting PM amid Covid surge : देशभरात पुन्हा कोरानाचा वाढता धोका लक्षाता घेता मोदींना (PM Modi) भेटणाऱ्या मंत्र्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार पंतप्रधान मोदींना भेटण्यापूर्वी प्रत्येक मंत्र्यांना आरटी-पीसीआर (RT-PCR) चाचणी अनिवार्य करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा निर्णय खबरदारी आणि सुरक्षिततेचा उपाय म्हणून घेण्यात आला आहे. […]
PM Modi Micro Strategy Behind Chenab Bridge : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (दि.6) चिनाब रेल्वे पूल आणि अंजी पुलाचे उद्घाटन करून जम्मू आणि काश्मीरला मोठी भेट दिली. या पुलाच्या उद्घाटनामुळे काश्मीरला जाणाऱ्यांसाठी रेल्वे प्रवास अधिक सुखकर होणार आहे. एकीकडे या पुलामुळे प्रवास जरी आमदायी होणार असला तरी, दुसरीकडे हा ब्रिज पाकिस्तानसाठी (Pakistan) गळ्याचा फास […]
Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गाचा (Samruddhi Expressway) शेवटचा टप्पा सुरु करण्याबाबात राज्य सरकारकडून मोठी घोषणा
Who Is Designer Of Operation Sindoor Logo : ‘ऑपरेशन सिंदूर’ म्हटलं की डोळ्यासमोर सर्रकन येते ती पाकिस्तानचं कंबरडं मोडणारी कारवाई आणि त्याचा लोगो. डार्क काळ्या रंगाचं बॅकग्राऊंड अन् त्यावर कॅपिटल बोल्ड अक्षरात लिहिलेलं OPERATION SINDOOR आता लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच परिचित झालं आहे. पण, लष्करी कारवाईचा हा लोगो नेमका कुणी आणि किती वेळात बनवला? असा प्रश्न […]
Modi Conduct 45 Secret meetings After Pahalgam Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे. हल्ल्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते. मात्र, घटनेचे गांभीर्य लक्षात घेत मोदींनी सैदीचा दौरा अर्धवट सोडत भारतात परतण्याचा निर्णय घेतला. या भीषण हल्ल्याचा बदला घेण्याचा […]
Pakistan Government Write Letter To India For Indus Water : २२ एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करत सिंधू पाणी करार (Indus Water Treaty) थांबवण्याची घोषणा केली. त्यानंतर आता घशाला कोरडं पडलेल्या पाकिस्तानने भारतासमोर गुडघे टेकायला सुरूवात केली आहे. सिंधू पाणी कराराचा पुनर्विचार करा, अशी विनंती पाकिस्तानच्या जलसंपदा मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. […]
Punjab’s Adampur Air base: रत -पाकिस्तान सीमेवर अनेक लष्करी तळ आहेत. परंतु ते आदमपूर एअरबेसवर का गेले, त्याला वेगळे कारणे आहेत.
India-Pakistan Agreed For Full And Immediate Ceasefire Says Donald Trump : भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धविराम झाला आहे, अशी अधिकृत घोषणा भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी केली आहे. पाकिस्तानचे डीजीएमओ यांनी आज दुपारी ३:३५ वाजता भारताच्या डीजीएमओशी चर्चा केली. त्यानंतर सायंकाळी पाचवाजेपासून दोन्ही बाजूंनी कारवाया थांबल्याचेमिस्त्री यांनी सांगितले. दोन्ही देशांचे डीजीएमओ १२ […]
Any Terror Attack Will Be Considered Under Act Of War Says Indian Government : पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारनं (Modi Government) मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता भारताविरोधातील कोणतेही दहशतवादी कृत्य ‘अॅक्ट ऑफ वॉर’ मानले जाणार आहे. आता दहशतवादाविरुद्ध (Terrorist) कोणत्याही प्रकारच्या कारवाया खपवून घेतल्या जाणार नाही. भविष्यात भारताविरोधात होणारी कोणतीही दहशतवादी कारवाई ही भारताविरुद्धचे […]