- Home »
- NCERT
NCERT
आता विद्यार्थीही शिकणार आणीबाणीचा इतिहास ; NCERT ने घेतला मोठा निर्णय
NCERT Class 9 Textbooks : देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा NCERT चर्चेत असून एनसीईआरटीने इयत्ता 9 वीच्या सामाजिक शास्त्र पाठ्यपुस्तकात
शाळांची ‘दुकानदारी’ बंद! गणवेश, वह्या-पुस्तके आता कोठूनही खरेदी करता येणार; परिपत्रक निघालं
School Books शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच शाळांकडून होणाऱ्या 'दुकानदारी'ला राज्य सरकारने चाप लावला आहे.
Maratha Empire : मराठ्यांच्या घोडदळाच्या टापांनी दिल्ली हादरली, पण NCERT ने पुस्तकातून पराक्रमच काढला
Maratha Empire NCERT च्या आठवीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्याने शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळात संतापाची लाट.
इतिहासातून मराठा साम्राज्याचा विस्तार गायब? संभाजीराजेंची शिक्षण मंत्र्यांना पत्राद्वारे हस्तक्षेपाची मागणी
नकाशा हटवण्याच्या निर्णयामुळे राज्यभरात तसेच देशातील शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे.
“न्यायपालिकेतील भ्रष्टाचार” प्रकरणावर NCERT ने मागितली बिनशर्त माफी अन् घेतला मोठा निर्णय
NCERT Apology : भारतीय न्यायव्यवस्थेबद्दल एनसीईआरटी आठवीच्या सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट केलेल्या वादग्रस्त प्रकरणाबद्दल
मी बदनामी होऊ देणार नाही…, न्यायालयातील भ्रष्टाचाराचा पाठ्यपुस्तकात समावेश अन् सरन्यायाधीश भडकले
CJI Surya Kant : NCERT च्या आठवीच्या पाठ्यपुस्तकात न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचाराबद्दल शिकवले जात असल्याने यावर भारताचे सरन्यायाधीश सुर्यकांत
Operation Sindoor एनसीईआरटी अभ्यासक्रमात, इयत्ता 3 री ते 12 वी पर्यंत शिकवली जाणार सैनिकांची शौर्यगाथा
NCERT Syllabus : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा (Pahalgam Terrorist Attack) बदला घेण्यासाठी भारताने 6 मे रोजी ऑपरेशन
आमचे नावे पुस्तकातून वगळा नाही तर थेट खटला दाखल करणार; पळशीकर, युगेंद्र यादवांचा एनसीईआरटीला इशारा
Letter from Suhas Palashikar NCERT : सुहास पळशीकर आणि योगेंद्र यादवांनी एनसीईआरटीला पत्र लिहून पुस्तकातून आपली नावे वगळण्याची मागणी केली.
पाठ्यपुस्तकांमध्ये ‘भारत’ अन् ‘इंडिया’ दोन्ही वापरणार; राज्यघटनेचा संदर्भ देत सकलानी यांचं मोठं विधान
नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग अर्थात NCERT च्या पुस्तकांमध्ये INDIA ऐवजी भारत लिहण्याची शिफारस करण्यात आली होती.
अयोध्येचा अध्याय बदलला; राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास ‘NCERT’वर संतापले
नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगने बारावीच्या अभ्यासक्रमात बदल केले आहेत. त्यावरून मोठ्या प्रमाणात आक्षेप घेतला जात आहे.