- Home »
- NEET Paper Leak Case
NEET Paper Leak Case
NEET म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा जुगार; शिक्षण व्यवस्थेवर राज ठाकरे यांचा घणाघात
राज ठाकरे यांनी केंद्र सरकार, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि NEET व्यवस्थेवर तीव्र शब्दांत टीका केली आहे.
नीट पेपरफुटीचे धागेदोरे राहुरीपर्यंत, सीबीआयने एकाला घेतलं ताब्यात
तो अधिकृतरीत्या पुण्यात वैद्यकीय प्रॅक्टिस आणि मेडिकल ॲडमिशनसाठी कन्सल्टिंगचे काम करतो.
NEET पेपरफुटी प्रकरणाचं अहिल्यानगर कनेक्शन! आरोपीचा साथीदार लोखंडे ताब्यात, चौकशी सुरू
NEET paper leak case चा तपास आता CBI कडे सोपवण्यात आला आहे. पण, ‘नीट’चा पेपर नेमका फुटला कसा? याबद्दलची धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे.
नाशिकनंतर NEET पेपर फुटीप्रकरणात पुणे कनेक्शन समोर; 15 लाखात विकला पेपर?
NEET Paper Leak : नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात संशयित आरोपी शुभम खैरनारचा ताबा नाशिक
सुप्रीम कोर्टात आज ‘NEET’ प्रकरणी सुनावणी; चाळीसपेक्षा जास्त याचिकांवर अंतिम निर्णयाची शक्यता
नियमितता तसंच प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या नीट पेपर लीक प्रकरणी दाखल झालेल्या याचिकांवर आज सुनावणी.
Video : राज्यातील 50 लाख युवा खोटं बोलत आहेत का?; खडा सवाल विचारत रोहित पवार संतापले
पेपरफुटीचे खोटे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय. म्हणजे आज राज्यातील ३५-५० लाख युवा खोटं बोलत आहेत का?
मोठी बातमी! ‘नीट’ परीक्षेच्या पेपरफुटीत लातूरचे धागेदोरे दिल्लीपर्यंत, मुख्याध्यापकास पोलीस कोठडी
नीट पेपर लिक प्रकरणाचं महाराष्ट्र करनेक्शन समोर आलं असून त्यामध्ये लातुरातील चौघांपैकी जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापकास अटक करण्यात आली आहे.
देशभरात गाजत असलेल्या ‘NEET’परीक्षा घोटाळ्याचं महाराष्ट्र कनेक्शन? दोन संशयित शिक्षकांची झाली चौकशी
NEET परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप सातत्याने होत असतानाच आता या प्रकरणामध्ये महाराष्ट्र कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
नीट परीक्षांच्या गोंधळात शिक्षण मंत्रालयाची मोठी घोषणा; माजी इस्त्रो प्रमुखांवर दिली मोठी जबाबदारी
नीट परीक्षेतील पेपर फुटी प्रकरणानंतर देशभरातून टीकेची झोड उठवली जात आहे.
शेतकऱ्यांचे प्रश्न, NEET पेपरफुटीवरून काँग्रेसने सत्ताधाऱ्यांना घेरले, राज्यभर ‘चिखल फेको’ आंदोलन
पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले की, राज्यातील भाजपा सरकारमध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे.