- Home »
- Nitin Gadkari
Nitin Gadkari
1 मेपासून देशात उपग्रह आधारित टोल सिस्टीम? केंद्र सरकारच्या उत्तराने मिटला संभ्रम
केंद्रीय सडक परिवहन मंत्रालयाने स्पष्टपणे सांगितलं आहे की येत्या 1 मेपासून देशात उपग्रह आधारीत टोल प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतलेला नाही.
“मी ज्या चुका केल्या त्याच तुम्ही केल्या”, गडकरी बावनकुळेंना असं का म्हणाले?
मी ज्या चुका केल्या त्याच तुम्ही केल्या. आता मनपा निवडणुकीत आमच्या जातीला एवढं तिकीट द्या म्हणत लोक येतील तेव्हा बावनकुळेंना कळेल माझ्यावरही हे बेतलं होतं
जिल्ह्यातील ‘त्या’ रस्त्याच्या कामासंदर्भात लंकेचे मंत्री गडकरींना साकडे
Nilesh Lanke Meet Minister Nitin Gadkari : नगर तालुक्यातील अरणगांव हद्दीमधून गेलेल्या चारपदरी रिंगरोडची पूरक कामे मार्गी लाऊन अरणगांव
महाराष्ट्राचं राजकारणच खास! आधी PA आता थेट आमदार अन् मंत्री; जाणून घ्या, टर्निंग पाइंट
Maharashtra Politics : राजकारणात अनिश्चितता जास्त असते. कधी कुणाचं सरकार पडेल अन् कुणाची खुर्ची जाईल याचा काहीज अंदाज नसतो. पण हेच राजकारण काही जणांना चांगलंच लकी ठरतं. आताही विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने हा मुद्दा चर्चेत आलाय. येत्या 27 मार्चला विधानपरिषदेची निवडणूक होत आहे. यात उमेदवारी मिळालेले नेते कधीकाळी मंत्र्यांचे पीए राहिले आहेत. आता हेच पीए आमदार […]
…मग महाराष्ट्रातील रस्त्यांवर इतका खर्च कसा? जयंत पाटलांनी टेंडरवरून सरकारला घेरले
Jayant patil: नॅशनल हायवेचे रस्ते टेंडरच्या ३० - ३५ % कमीने बनतात. मग महाराष्ट्रातील रस्त्यांवर इतका खर्च कसा?
जयंतराव फार विचार करू नका… पक्षप्रवेशांच्या चर्चांवर गडकरी काय म्हणाले?
Nitin Gadkari आणि जयंत पाटील यांच्यात सांगलीतल्या इस्लामपूरमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळाली
आता गडकरी राष्ट्रवादीत येणार असं म्हणू नका, जयंत पाटलांचा पत्रकारांना टोला
Jayant Patil On Nitin Gadkari : विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे (MVA) अनेक नेत्यांनी महायुतीमध्ये (Mahayuti) प्रवेश केला
“लोकप्रतिनिधींनी प्रसंगी टीकाही सहन केली पाहिजे” : CM देवेंद्र फडणवीस
'जनसंपर्कासह विधिमंडळ कामकाजातून लोकप्रतिनिधींचे मूल्यवर्धन होते. विधिमंडळात कायदे करताना त्यामध्ये तळागाळातील व्यक्तीच्या आकांक्षा प्रतिबिंबित झाल्या पाहिजेत
आता संपूर्ण देशभरात समान टोल आकारला जाणार; नितीन गडकरींच्या वक्तव्याने वाहनधारकांना दिलासा
मंत्रालयाला भारतमाला परियोजनेअंतर्गत ३,००० कोटी रुपयांपर्यंतच्या महामार्ग प्रकल्पांना मंजुरी देण्याचा अधिकार होता,
…अन्यथा लोक म्हणतील भाजप अन् काँग्रेसमध्ये फरक काय?, अधिवेशनात गडकरींनी नेत्यांचे कान टोचले
आपण लोकांसाठी काय केलं हे महत्वाच आहे. नाहीतर लोक म्हणतील काँग्रेस होत तेव्हाही असेच हाल होते आजही तेच आहेत.