Haribhau Bagade : जगदीप धनखड यांनी आज उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर देशाचे नवे उपराष्ट्रपती कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
Rahul Gandhi : पाटण्यात युवा काँग्रेसने (Youth Congress) महारोजगार मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला हजारो तरुण-तरुणी हजेरी लावली. यावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बिहार सरकारवर जोरदार टीका केली. या सरकारने बिहारला (Bihar) बेरोजगारीच्या आगीत झोकून दिलं आहे,अशी टीका त्यांनी केलं. कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा तो व्हिडिओ समोर; छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया […]
Nitish Kumar : नितीश कुमार हे अधिकाऱ्याकडे बघून हसू लागले. त्यांच्याकडे बघून काही तरी इशारा करत होते. त्यामुळे ते ट्रोल होऊ लागलेत.
नितीशकुमार तेजस्वी याद यांना उद्देशून म्हणाले होते की तेजस्वी यादव यांच्या वडिलांना (लालू प्रसाद यादव) मुख्यमंत्री बनवण्यात मी महत्वाची भूमिका बजावली होती.
Bihars Budget More Than GDP Of 150 Countries : देशातील सर्वात गरीब राज्यांपैकी एक असलेल्या बिहारने राज्याने आज अर्थसंकल्प (Bihars Budget) सादर केला. निवडणुकीच्या वर्षात सादर केलेल्या या अर्थसंकल्पाचा आकार पाहून (GDP) सर्वांना धक्काच बसतोय. बिहारने 3.17 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केलाय. डॉलर्सच्या बाबतीत पाहिले तर बिहार सरकारने 363 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त बजेट सादर […]
Aaditya Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) सध्या दिल्ली दौऱ्यावर असून 12 फेब्रुवारी रात्री
नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील जेडीयूने मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या नेतृत्वातील सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे.
नितीश कुमार यांचं बिहारच्या राजकारणात किती महत्व आहे याचा अंदाज भाजप नेत्यांच्याच वक्तव्यावरून येत आहे.
माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. 'आप सबकी आवाज' असे त्यांच्या पक्षाचे नाव आहे.
भाषणात त्यांनी प्रशांत किशोर यांचं नाव न घेता टीका केली. गांधी जयंतीच्या दिवशी काहींनी मद्यबंदी मागं घेण्याची मागणी करणं चुकीचं आहे