- Home »
- Nitish Kumar
Nitish Kumar
नितीश कुमार अन् BJPने बिहारला बेरोजगारीच्या आगीत झोकून दिलं; राहुल गांधींचा हल्लाबोल
Rahul Gandhi : पाटण्यात युवा काँग्रेसने (Youth Congress) महारोजगार मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला हजारो तरुण-तरुणी हजेरी लावली. यावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बिहार सरकारवर जोरदार टीका केली. या सरकारने बिहारला (Bihar) बेरोजगारीच्या आगीत झोकून दिलं आहे,अशी टीका त्यांनी केलं. कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा तो व्हिडिओ समोर; छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया […]
VIDEO: राष्ट्रगीत सुरू, अधिकारी शांत उभे, नितीश कुमार हसू लागले अन्
Nitish Kumar : नितीश कुमार हे अधिकाऱ्याकडे बघून हसू लागले. त्यांच्याकडे बघून काही तरी इशारा करत होते. त्यामुळे ते ट्रोल होऊ लागलेत.
“मीच लालूंना सीएम केलं” नितीशकुमारांचा दावा किती खरा? 1990 चा किस्सा समजून घ्याच!
नितीशकुमार तेजस्वी याद यांना उद्देशून म्हणाले होते की तेजस्वी यादव यांच्या वडिलांना (लालू प्रसाद यादव) मुख्यमंत्री बनवण्यात मी महत्वाची भूमिका बजावली होती.
काय सांगता? बिहारचं बजेट जगातील 150 देशांच्या GDP पेक्षा जास्त, सविस्तरच वाचा
Bihars Budget More Than GDP Of 150 Countries : देशातील सर्वात गरीब राज्यांपैकी एक असलेल्या बिहारने राज्याने आज अर्थसंकल्प (Bihars Budget) सादर केला. निवडणुकीच्या वर्षात सादर केलेल्या या अर्थसंकल्पाचा आकार पाहून (GDP) सर्वांना धक्काच बसतोय. बिहारने 3.17 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केलाय. डॉलर्सच्या बाबतीत पाहिले तर बिहार सरकारने 363 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त बजेट सादर […]
विधानसभेत पराभव, ‘इंडिया’ आघाडीचे पुढे काय होणार? आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
Aaditya Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) सध्या दिल्ली दौऱ्यावर असून 12 फेब्रुवारी रात्री
मणिपुरात भाजपला धक्का! नितीश कुमार यांच्या जेडीयूने पाठिंबा काढला; विरोधात राहणार
नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील जेडीयूने मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या नेतृत्वातील सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे.
महाराष्ट्र फॉर्म्युला बिहारमध्ये नाहीच; भाजपला गरज अन् CM नितीश कुमारच!
नितीश कुमार यांचं बिहारच्या राजकारणात किती महत्व आहे याचा अंदाज भाजप नेत्यांच्याच वक्तव्यावरून येत आहे.
बिहारी राजकारणात ट्विस्ट! नितीशकुमारांच्या जुन्या सहकाऱ्याचा पक्ष लाँच; १४० जागा रडारवर..
माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. 'आप सबकी आवाज' असे त्यांच्या पक्षाचे नाव आहे.
‘बिहार विधानसभेत एनडीएला पूर्ण बहुमत मिळणार’; मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आकडाही सांगितला
भाषणात त्यांनी प्रशांत किशोर यांचं नाव न घेता टीका केली. गांधी जयंतीच्या दिवशी काहींनी मद्यबंदी मागं घेण्याची मागणी करणं चुकीचं आहे
बिहारच्या राजकारणात नवा भिडू; प्रशांत किशोरांचा ‘जनसुराज’ कुणाला देणार धक्का?
निवडणूक रणानितिकार प्रशांत किशोर यांनी महात्मा गांधी जयंतीदिनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा करत राजकारणात एन्ट्री घेतली.