Ramdas Athawale : पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला (Pahalgam Terror Attack) झाला, या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 लोकांनी आपला जीव गमावला, तर अनेक जण जखमी झाले. या दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मोठी मागणी केली आहे. पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या, देत नसतील तर युद्ध करा, असं विधान त्यांनी केलं. ते […]
मी कट्ट्रर हिंदुत्ववादी आहे, गोळी खाईल, पण कुराण वाचणार नाही, असे म्हणत नवनीत राणा यांनी पुन्हा आपण कट्ट्रर हिंदुत्ववादी असल्याचं जाहीर केलं.
Pahalgam terror attack: तसेच दहशतवाद्यांकडे असलेल्या शस्त्रे हे पाकिस्तानमधील असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे एनआयएचा तपासाला गती मिळाली आहे.
Actor Atul Kulkarni Visit Pahalgam : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झालाय. हल्ल्याला 5 दिवस होत नाही तेच अभिनेता अतुल कुलकर्णीने (Atul Kulkarni) पहलगामला भेट दिली आहे. ते सध्या पहलगामध्ये आहेत. मी काश्मीरला (Pahalgam) आलोय, तुम्हीसुद्धा या…, असं आवाहन अतुल कुलकर्णीने काश्मीरकडे पाठ फिरवणाऱ्या पर्यटकांना केलं आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना अतुल कुलकर्णी यांनी […]
Chhagan Bhujbal On Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (Ajit Pawar) आमदान छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलंय. हिंदू विरुद्ध मुसलमान कुणी करत असेल, तर ताबोडतोब थांबवलं पाहिजे असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी म्हटलंय. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार योग्य ती कारवाई करत आहे. सर्वांचा त्याला पाठिंबा आहे. धर्मात वाद […]
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीचा उल्लेख करत शरद पवारांनी सांगितले की, त्या बैठकीत काही कमतरता
रितेश म्हणाला की, "हे खूपच दुःखद आहे. देशभरातून लोक सुट्टीसाठी पहलगामला जातात. एकेदिवशी अचानक त्या ठिकाणी दहशतवादी येतात
PM Modi Assures Victims Of Pahalgam Terror Attack Justice : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Modi) आज ‘मन की बात’ (Mann Ki Baat) कार्यक्रमात मोठं वक्तव्य केलंय. आज मन की बात कार्यक्रमाचा 121 वा भाग पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ल्यावर भाष्य केलंय, त्यांनी यावेळी पीडित कुटुंबांना न्याय देण्याचे आश्वासन दिलंय. ते […]
राज्यातून एकही पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झालेला नाही. सर्व सापडले आहेत. आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत त्यांना परत पाठवलं जाईल.
पाकव्याप्त काश्मीरात (पीओके) आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यांच्या बदल्याही रोखण्यात आल्या आहेत.