भूतकाळात पाहिलं तर प्रत्येक बाबतीत भारताने पाकिस्तानला धूळ चारली आहे. पाच क्षेत्र असे आहेत जिथे पाकिस्तान भारताकडून पराभूत झाला आहे.
या भयावह इस्लामी अतिरेकी हल्ल्यानंतर आम्ही भारतासोबत आहोत. पहलगाममध्ये २६ हिंदूंना लक्ष्य करून त्यांची हत्या करण्यात आली.
पहलगाम हल्ल्यात निष्पाप लोकांची जीव गेला आणि अशा दुःखद प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे नेते सत्कार समारंभ आयोजित करत आहेत, लाज कशी वाटत नाही?
केंद्र सरकार म्हणायचं आम्ही दहशतवाद मोडून काढलाय. काही चिंता नाही, पण पहलगाममध्ये हल्ला झाल्यानंतर कुठे ना कुठे कमतरता आहे, हे स्पष्ट आहे.
पहलगाम हल्ल्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, या हल्ल्यानंतर आता सगळ्या देशवासियांनी एका विचाराने सरकारसोबत राहिलं पाहिजे.
काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील २५ ते ३० पर्यटकांशी संपर्क करून त्यांना मदत करण्याची ग्वाही खा. लंके यांनी दिली.
22 एप्रिल रोजी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण झाली आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी
बीसीसीआयने आयसीसीला एक पत्र लिहिले आहे. आम्ही पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामने खेळू इच्छित नाही असे या पत्रात म्हटले आहे.
Hina Khan Apologies Hindus On Pahalgam Terror Attack : पहलगाम येथील दहशतवादी घटनेने संपूर्ण देशाला धक्का बसला. सर्वजण या घटनेवर आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. दरम्यान आता या घटनेवर टीव्हीवरील ‘अक्षरा’ म्हणजेच इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानने (Hina Khan) देखील वक्तव्य केलंय. हिना 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम ( Pahalgam Terror Attack) येथे झालेल्या दहशतवादी […]
Former MP Navneet Rana Warning to Pakistan : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी घटनेने (Pahalgam Terror Attack) संपूर्ण देशाला धक्का बसलाय. पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. समोर आलेल्या भयानक व्हिडिओमध्ये लोक त्यांच्या प्रियजनांना गमावल्यानंतर (Pakistan) रडताना दिसत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान मोदींसह अनेक नेते आणि व्यक्तिमत्त्वांनी […]