- Home »
- Pahalgam terror attack
Pahalgam terror attack
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संभाव्य ॲक्शनची चर्चा; पाकिस्तानमधील या दहशतवादी शाळा अॅक्टिव
पाकव्याप्त काश्मीर बळकावल्यापासून हा पट्टा पाकिस्तानने दहशतवाद्यांना आंदण म्हणून दिला आहे. या भागात त्यांची घरं आहेत.
मोठी बातमी! पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला, IED स्फोटात दहा सैनिक ठार; नेमकं काय घडलं?
क्वेटा शहराजवळ मार्गट परिसरात पाकिस्तानी सैन्यावर (Pakistan Army) हल्ला करुन दहा सैनिकांना ठार मारण्यात आले.
युद्धाच्या मैदानातच नाही ‘या’ क्षेत्रातही पाकिस्तान पराभूत; शिक्षण ते विकास भारताचाच डंका!
भूतकाळात पाहिलं तर प्रत्येक बाबतीत भारताने पाकिस्तानला धूळ चारली आहे. पाच क्षेत्र असे आहेत जिथे पाकिस्तान भारताकडून पराभूत झाला आहे.
पहलगाम हल्ल्यातील गुन्हेगारांना शोधण्यासाठी अमेरिकेची.. काय म्हणाल्या, गुप्तचर विभागाच्या प्रमुख?
या भयावह इस्लामी अतिरेकी हल्ल्यानंतर आम्ही भारतासोबत आहोत. पहलगाममध्ये २६ हिंदूंना लक्ष्य करून त्यांची हत्या करण्यात आली.
देश दु:खात अन् भाजप नेते सोहळे करताहेत, लाज कशी वाटत नाही?, कॉंग्रेसची टीका
पहलगाम हल्ल्यात निष्पाप लोकांची जीव गेला आणि अशा दुःखद प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे नेते सत्कार समारंभ आयोजित करत आहेत, लाज कशी वाटत नाही?
सरकार म्हणायचं आम्ही दहशतवाद मोडून काढलाय, पण…; पहलगाम हल्ल्याबाबत पवार काय म्हणाले?
केंद्र सरकार म्हणायचं आम्ही दहशतवाद मोडून काढलाय. काही चिंता नाही, पण पहलगाममध्ये हल्ला झाल्यानंतर कुठे ना कुठे कमतरता आहे, हे स्पष्ट आहे.
Pahalgam Terror Attack : कसं मोदी सरकार म्हणेल तसं… शरद पवारांनी दिलं समर्थन
पहलगाम हल्ल्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, या हल्ल्यानंतर आता सगळ्या देशवासियांनी एका विचाराने सरकारसोबत राहिलं पाहिजे.
काश्मीरात अडकलेल्या पर्यटकांना खासदार लंकेंचा मदतीचा हात; संपर्काचे आवाहन
काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील २५ ते ३० पर्यटकांशी संपर्क करून त्यांना मदत करण्याची ग्वाही खा. लंके यांनी दिली.
भारतीय ऐवजी धर्माच्या आधारावर…पहलगाम हल्ल्यानंतर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाची प्रतिक्रिया चर्चेत
22 एप्रिल रोजी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण झाली आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी
पहलगाम हल्ल्यानंतर BCCI संतप्त, पाकिस्तान विरुद्ध थेट ICC लाच धाडलं पत्र; कारण काय?
बीसीसीआयने आयसीसीला एक पत्र लिहिले आहे. आम्ही पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामने खेळू इच्छित नाही असे या पत्रात म्हटले आहे.