- Home »
- Pahalgam terror attack
Pahalgam terror attack
भारतीय लष्करात सैन्य भरती रोखून लष्कराचा आकार कमी केला.. माजी मेजर जनरल बक्षी संतापले
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पाच जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी दोघांची
दु्र्दैव! डोंबवलीच्या मावसभावंडांची काश्मीर सहल ठरली अखेरची; दहशतवादी हल्ल्यात मृत्यू
या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पर्यटकांचाही मृत्यू झाला. यात पु्ण्यातील दोन तर डोंबिवलीतील मावसभावंडांचा दुर्दैवी अंत झाला.
दहशतवादाविरोधातील लढाईत आम्ही भारताबरोबर; पहलगाम हल्लानंतर अमेरिका अध्यक्ष ट्रम्प काय म्हणाले?
काश्मीरमधील या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दहशतवाद्यांना कठोर इशारा दिली आहे. जम्मू
15 वर्षे, 11 दहशतवादी हल्ले अन् 227 बळी; काश्मीरात अतिरेक्यांनी पाडला रक्ताचा सडा
इतिहासात डोकावून पाहिलं तर मागील 15 वर्षांच्या काळात 11 दहशतवादी हल्ल्यांमध्ये 227 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
‘पत्नीचा पाय फ्रॅक्चर झाला, आम्ही फक्त 20 मिनिटांच्या अंतरावर..’ हल्ल्यातून वाचलेल्या व्यक्तीने सांगितली आपबिती
या हल्ल्यात फक्त 20 मिनिटांच्या अंतराने एक कुटुंब वाचले. त्यांनी या हल्ल्याची भयावहता अगदी जवळून अनुभवली.
Video: तुम्हें नहीं मारेंगे, जाओ मोदी को बता दो… मंजुनाथ यांच्या पत्नीला दहशतवादी काय म्हटले ?
Pahalgam terror attack: जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांवर (Pahalgam terror attack) दहशतवाद्यांचा हल्ला झाला आहे. यात 27 जणांचा मृत्यू झालाय. पाकिस्तानस्थित दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबाची स्थानिक शाखा असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यातील मृत्यूच्या वेगवेगळ्या ह्दयद्रावक गोष्टी समोर येत आहे. कर्नाटकातील व्यापारी मंजुनाथ राव हे पत्नीसाठी जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेले होते. हल्ल्यात मंजुनाथ राव यांचा मृत्यू […]
