Terrorists forced tourists recite kalma then shot dead : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे 27 जणांचा मृत्यू झालाय. काल बैसरन व्हॅलीमध्ये हा दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये इंदूर येथील रहिवासी सुशील नथानिएलची गोळी झाडून हत्या करण्यात आली. तसेच या हल्ल्यात त्यांची मुलगी आकांक्षा जखमी झालीय. मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी (terrorists) सुशील […]
Maharashtra Govt Disaster Management Helpline For Tourists : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) महाराष्ट्र सरकारने राज्यातील पर्यटकांना परत आणण्यासाठी एक हेल्पलाइन क्रमांक (Maharashtra Govt Disaster Management Helpline) जारी केलाय. मुख्यमंत्री फडणवीस यांनी लोकांना आवाहन केलंय की, त्यांनी काश्मीरच्या विविध भागात अडकलेल्या लोकांची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाला 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर […]
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेतलीयं.
मंत्री गिरीष महाजन पहलगामला जात आहेत. तीथ जे लोक आहेत त्यांचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. याचबरोबर केंद्रीय राज्यमंत्री
नवविवाहित लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या हनीमून यात्रेचा दर्दनाक अंत पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात झालायं.
पुण्यातील दोन पर्यटकांचा या हल्ल्यात बळी गेला. तसेच काही पर्यटक अजूनही तेथे अडकले आहेत. या सर्वांसाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे.
जम्मू काश्मीरमधील हॉटेलमालकाने थांबवल्यामुळे आमच्या कुटुंबाचा जीव वाचला असल्याचं बुलढाण्याच्या जैन कुटुंबाने व्हिडिओ शेअर करीत सांगितलं.
Pahalgam Terror Attack Terrorist Sketch : जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये काल (दि.22) झालेल्या दहशवादी हल्ल्यात (Terrorist Attack) 26 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर मोठी खळबळ माजली असून, हल्ला करणाऱ्या दहशवाद्यांना शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. या सर्व घडमोडींमध्ये सुरक्षा यंत्रणांकडून पहलगामध्ये हल्ला करणााऱ्या दहशतवाद्यांचे स्केच (Pahalgam Terrorist Sketch) जारी करण्यात आले आहे. पहलगाम येथे […]
जम्मू काश्मीरमध्ये घडलेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड लष्कर-ए-तैयबाचा सैफुल्ला खालिद असल्याचं सांगितलं जातंय. हा सैफुल्ला खालिद नेमका आहे कोण?
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पाच जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी दोघांची