मी शक्यतो जास्त बोलत नाही पण याचा अर्थ असा नाही की ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या विरुद्धही बोलणार नाही.
Pahalgam Terror Attack Know India And Pakistan Army Power : आम्ही शांततेसाठी प्रयत्न केले, पण प्रत्येकवेळी विश्वासघाताचा सामना करावा लागला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गेल्या महिन्यात पाकिस्तानबाबत एका पॉडकास्टमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर महिन्याभरानंतर जम्मू-काश्मीरमधील पहलगावमध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्यात 27 हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाला. गेल्या सहा वर्षांतील हा सर्वांत मोठा दहशतवादी […]
370 कलम हटवले हे बरेच झाले, पण जम्मू-कश्मीरचा संपूर्ण राज्याचा दर्जा काढून काय मिळवले याचे उत्तर सरकार देणार नाही.
Pahalgam Terror Attack Big Action Against Militant Aasif Sheikh Aadil Hussain In Tral Blast In House : पहलगाममध्ये भ्याड हल्ला करून 26 पर्यटकांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांना जमिनीत गाडण्याची वेळ आली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी म्हटले आहे. त्यानंतर आता या हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या दोन दहशतवाद्याचे घर जमीनदोस्त करण्यात आल्याचे समोर आले आहे. […]
सन 1971 मध्ये झालेल्या भारत पाकिस्तान युद्धानंतर शांतता प्रथापित करण्यासाठी 2 जुलै 1972 रोजी शिमला करार अस्तित्वात आला.
भारतातून निर्यात करून आणलेल्या डाळी, मसाले आणि बासमती तांदूळ पाकिस्तानी (Jammu Kashmir Attack) लोक खातात.
Pahalgam Terror Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्यानंतर आज केंद्र
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी उद्या अनंतनागमध्ये दाखल होणार असून जखमींची भेट घेणार आहेत.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने नौदलाच्या समुद्रात आयएनएस सुरत क्षेपणाश्त्राची चाचणी केलीयं.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे पडसाद उमटत असतानाच आता बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अर्थात बीएसएफच्या जवानाने पाकिस्तानची बॉर्डर ओलांडली.