- Home »
- Pahalgam terror attack
Pahalgam terror attack
आता फक्त पाणी बंद केलं, येणाऱ्या काळात दाण्या-दाण्याला तरसाल; माजी खासदार नवनीत राणांची थेट पाकिस्तानला धमकी
Former MP Navneet Rana Warning to Pakistan : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी घटनेने (Pahalgam Terror Attack) संपूर्ण देशाला धक्का बसलाय. पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. समोर आलेल्या भयानक व्हिडिओमध्ये लोक त्यांच्या प्रियजनांना गमावल्यानंतर (Pakistan) रडताना दिसत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान मोदींसह अनेक नेते आणि व्यक्तिमत्त्वांनी […]
“मला फक्त एकाच गोष्टीचं वाईट वाटतं की..” पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रणावरून ट्रोल झाल्यानंतर नीरजचं वक्तव्य
मी शक्यतो जास्त बोलत नाही पण याचा अर्थ असा नाही की ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या विरुद्धही बोलणार नाही.
…तर दोन दिवसही पाक जगाच्या नकाशावर राहणार नाही; भारत अन् पाकची लष्करी ताकद किती?
Pahalgam Terror Attack Know India And Pakistan Army Power : आम्ही शांततेसाठी प्रयत्न केले, पण प्रत्येकवेळी विश्वासघाताचा सामना करावा लागला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गेल्या महिन्यात पाकिस्तानबाबत एका पॉडकास्टमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर महिन्याभरानंतर जम्मू-काश्मीरमधील पहलगावमध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्यात 27 हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाला. गेल्या सहा वर्षांतील हा सर्वांत मोठा दहशतवादी […]
सरकारने फक्त राष्ट्रीय हिताचा विचार करावा; प्रचार करण्यात..पहलगाम हल्ल्यावरून ठाकरे गटाचा संपादकीयमधून सल्ला
370 कलम हटवले हे बरेच झाले, पण जम्मू-कश्मीरचा संपूर्ण राज्याचा दर्जा काढून काय मिळवले याचे उत्तर सरकार देणार नाही.
Pahalgam Terror Attack : पहलगामनंतर मोठी कारवाई; दहशतवादी आसिफ अन् आदिलचं घर जमीनदोस्त
Pahalgam Terror Attack Big Action Against Militant Aasif Sheikh Aadil Hussain In Tral Blast In House : पहलगाममध्ये भ्याड हल्ला करून 26 पर्यटकांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांना जमिनीत गाडण्याची वेळ आली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी म्हटले आहे. त्यानंतर आता या हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या दोन दहशतवाद्याचे घर जमीनदोस्त करण्यात आल्याचे समोर आले आहे. […]
पाकिस्तानला टोचणारा शिमला करार नेमका काय? करार स्थगित करण्यामागे पाकिस्तानचा कुटील डाव..
सन 1971 मध्ये झालेल्या भारत पाकिस्तान युद्धानंतर शांतता प्रथापित करण्यासाठी 2 जुलै 1972 रोजी शिमला करार अस्तित्वात आला.
पाकिस्तानींच्या ताटातील डाळी अन् कांदाही भारताचा; भारताकडून ‘या’ वस्तू खरेदी करतो पाकिस्तान..
भारतातून निर्यात करून आणलेल्या डाळी, मसाले आणि बासमती तांदूळ पाकिस्तानी (Jammu Kashmir Attack) लोक खातात.
Pahalgam Terror Attack : होय, चूक झाली; सर्वपक्षीय बैठकीत मोदी सरकारने मान्य केल्या सुरक्षेतील त्रुटी
Pahalgam Terror Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्यानंतर आज केंद्र
Pahalgam Terror Attack : हल्ल्यानंतर राहुल गांधी उद्या अनंतनागमध्ये; जखमींची भेट घेणार…
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी उद्या अनंतनागमध्ये दाखल होणार असून जखमींची भेट घेणार आहेत.
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानच्या आधीच भारताने केली क्षेपणास्त्र चाचणी…
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने नौदलाच्या समुद्रात आयएनएस सुरत क्षेपणाश्त्राची चाचणी केलीयं.
