- Home »
- Prakash Ambedkar
Prakash Ambedkar
शरद पवार अन् भाजप नेत्यात फोनवर चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
चार दिवसांपूर्वी शरद पवार आणि देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची फोनवर चर्चा झाली. ही चर्चा नेमकी कशाची होती याचा खुलासा शरद पवार यांनी करावा
काँग्रेसच्या मांडीवर जन्मलो, कॉंग्रेस सोडणार नाही…; आंबेडकरांच्या आरोपाला सुशीलकुमार शिंदेंचं प्रत्युत्तर
आम्ही काँग्रेसच्या मांडीवर जन्मलो, इथेच वाढलो, इथेच खेळलो, आम्ही काँग्रेस बिलकुल सोडणार नसल्याचं वक्तव्य सुशीलकुमार शिंदे यांनी केले.
मोदींची आणि दारूड्याची वृत्ती सारखीच, त्यांना आणखी 5 वर्षे दिल्यास देश कंगाल..; आंबेडकरांचे टीकास्त्र
दारूच्या व्यसनात बुडालेले लोक बापजाद्यांची संपत्ती संपवून टाकतात. तसं दारूड्याची वृत्ती आणि मोदींची वृत्ती एकच आहे, त्यांना आणखी पाच वर्षे दिली तर ते देशाला कंगाल करतील, अशी टीका आंबेडकरांनी केली.
मविआत कॉंग्रेसचे सॅंडवीच, ते मोदींना अंगावर घेऊ शकत नाही; प्रकाश आंबेडकरांचे टीकास्त्र
शरद पवारांची राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये (UBT) काँग्रेसचा (Congress) सॅंडवीच झाला आहे. - प्रकाश आंबेडकर
उत्कर्षा रुपवतेंसाठी प्रकाश आंबेडकर मैदानात; 4 मे ला संविधान निर्धार सभेत कोणावर डागणार तोफ?
शिर्डी लोकसभेच्या वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या प्रचार सभेसाठी शनिवारी 4 मे ला प्रकाश आंबेडकर श्रीरामपूरमध्ये.
राज्यात पुन्हा राजकीय भूकंप, माजी मुख्यमंत्री करणार भाजपमध्ये प्रवेश? प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
Prakash Ambedkar : राज्याच्या राजकारणात कधी काय घडेल हे कोणालाच सांगता येत नाही. कधी कोणता नेता एका पक्षाला रामराम ठोकून दुसऱ्या पक्षात प्रवेश
सांगलीत नवा ट्विस्ट; शेंडगेंना धक्का देत आंबेडकरांचा विशाल पाटलांना पाठिंबा
Prakash Ambedkar यांचा सांगलीमध्ये विशाल पाटलांना पाठिंबा, यामुळे ओबीसी बहुजन आघाडी पक्षाचे नेते प्रकाश शेंडगे यांना धक्का बसला आहे.
उज्ज्वल निकम भाजपचे उमेदवार, प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘माणूस म्हणून…’
उज्ज्वल निकम यांना उत्तर-मध्य मुंबईतून उमेदवारी देण्यात आली आहे. माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून त्यांच्यावर काही आक्षेप घेता येणार नाही.
…म्हणून वंचितने बारामतीत उमेदवार दिला नाही; आंबेडकरांनी सांगितलं उमदेवार न देण्याचे गुपित
सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी विनंती केल्यामुळे आपण बारामती लोकसभा मतदार संघात वंचितचा उमेदवार दिला नसल्याचा दावा आंबेडकरांनी केला.
Lok Sabha elections : राज्यात मतदानाचा टक्का घटला! फटका कुणाला बसणार?
सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली होती. सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यातील या आठही मतदारसंघात ५३.५१ टक्के मतदान झाले.