Prakash Ambedkar यांनी आरक्षणाला विरोध आणि संविधान बदलावरून सर्वच पक्षांवर टीका केली. त्यावळी त्यांनी मतदारांना देखील दोष दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) राहुल गांधींची अवस्था मांजरासारखी केलीय, अशी टीका आंबेडकरांनी केली.
धस यांची डुप्लिकेट भूमिका समोर आली. नॉन मराठ्यांवर अन्याय झाला तर सोडून द्या, देशमुखांना न्या द्या, ही धस यांची भूमिका चुकीची आहे.
यावेळी आधीच्या दोन्ही सरकारने म्हटलं होतं की, शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतो, मग शेतकऱ्यांनी
शिवसेनेनं (ठाकरे गट) महाविकास आघाडी तोडण्याचा घेतलेला निर्णय हा आदित्य ठाकरे यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी घेण्यात आला - प्रकाश आंबेडकर
. शहीद सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाला आहे. या प्रकरणाचा तपास मंदगतीने सुरू आहे. सरकारने हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवावे
देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस यंत्रणेवर अजिबात नियंत्रण नाही. तुमचं पोलीस खातं पूर्णपणे करप्ट झाले आहे - प्रकाश आंबेडकर
यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा येथील 207 व्या शौर्य दिनाच्या आयोजनाबाबत काहीशी नाराजी व्यक्त केली. दरवर्षीप्रमाणे
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची सध्याची भूमिका वन नेशन, वन इलेक्शन या विधेयकाच्या बाजूने असल्यासारखी जाणवत आहे - प्रकाश आंबेडकर
परभणीतील भीमसैनिकाच्या मृत्यूला दोषी असणाऱ्याला शिक्षा दिल्याशिवाय शांत बसणार नाही, अशी डरकाळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी फोडलीयं.