राज-उद्धव ठाकरे हे दोघे एकत्र आले तरी फार फरक पडणार नाही. मात्र ते एकत्र येणार असतील तर मग मला आणि प्रकाश आंबेडकर यांना एकत्र यावे लागेल
युद्धासाठी भारत सरकारने कच खाऊ नये, युद्धासाठी हालचाली वाढवाव्या, अशी मागणी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.
धरणातलं पाणी आम्ही सोडणार नाही, असा कुठेत्र पत्रात उल्लेख नाही. याचा अर्थ असा की भारत सरकारने सिंधू करार रद्द केलेला नाही.
आम्ही कुठल्याही नेत्याला बोलावणार नाहीत. ज्यांना यायचं आहे त्यांनी यावं. कारण, सर्वजण निषेध करत आहेत. परंतु, काय कारवाई
तेलंगणा सरकारने युुपीएससी परिक्षेतून आरक्षण हटवल्याचा दावा करीत वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी जोरदार हल्लाबोल चढवलायं.
Prakash Ambedkar यांनी आरक्षणाला विरोध आणि संविधान बदलावरून सर्वच पक्षांवर टीका केली. त्यावळी त्यांनी मतदारांना देखील दोष दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) राहुल गांधींची अवस्था मांजरासारखी केलीय, अशी टीका आंबेडकरांनी केली.
धस यांची डुप्लिकेट भूमिका समोर आली. नॉन मराठ्यांवर अन्याय झाला तर सोडून द्या, देशमुखांना न्या द्या, ही धस यांची भूमिका चुकीची आहे.
यावेळी आधीच्या दोन्ही सरकारने म्हटलं होतं की, शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतो, मग शेतकऱ्यांनी
शिवसेनेनं (ठाकरे गट) महाविकास आघाडी तोडण्याचा घेतलेला निर्णय हा आदित्य ठाकरे यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी घेण्यात आला - प्रकाश आंबेडकर