- Home »
- Prakash Ambedkar
Prakash Ambedkar
रिपब्लिकन सेनेशी संबंध तोडले! आंबेडकर-शिंदेंच्या युतीनंतर… वंचित बहुजन आघाडीचा मोठा निर्णय
Vanchit Bahujan Aghadi Ties With Republican Sena : वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) आज मोठा राजकीय निर्णय घेत आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांच्या रिपब्लिकन सेनेशी (Republican Sena) आपले सर्व संबंध तोडले आहेत. यापुढे त्यांना कोणताही पाठिंबा दिला जाणार नसल्याचं स्पष्ट जाहीर केलं आहे. याप्रकारचं अधिकृत निवेदनच वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलं आहे. वंचितच्या निर्णयामागे […]
प्रकाश आंबेडकरांना धक्का, 76 लाख वाढीव मतदान याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
Prakash Ambedkar : महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणुकीच्या निकालावरुन राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून राजकारण तापले असून विरोधक या निकालावर
Prakash Ambedkar Petition : शेवटच्या टप्प्यातील 76 लाख मतांचा उलगडा? २५ जूनपर्यंत सस्पेंन्स
उच्च न्यायालयात २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत अचानक रहस्यमय पद्धतीने वाढलेल्या ७६ लाख मतांबाबत महत्त्वपूर्ण सुनावणी आज पार पडली.
‘त्या’ अधिकाऱ्यांना समन्स बजवा; आंबेडकरांचा सरन्यायाधीश गवईंना सल्ला…
प्रोटोकॉल न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांना समन्स बजवावा, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी सरन्यायाधीश भूषण गवईंना दिलायं.
खुर्चीची इभ्रत अन् गरिमा राखा, प्रकाश आंबेडकरांचा चीफ जस्टीस गवई यांना मोठा सल्ला
Prakash Ambedkar On Bhushan Gavai : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी (Prakash Ambedkar) थेट भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनाच (Bhushan Gavai) सल्ला दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. चिफ जस्टीस भूषण गवई यांनी स्वतःची आणि त्यांच्या खुर्चीची इभ्रत आणि गरिमा राखली पाहिजे, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय. त्यांनी असं का […]
विजयोत्सव साजरा पण पहलगामचे दहशतवादी कुठे आहेत? प्रकाश आंबेडकरांचा मोदींना सवाल
Prakash Ambedkar यांनी विजयोत्सव साजरा पण पहलगामचे दहशतवादी कुठे आहेत? असं म्हणत पंतप्रधान मोदी यांना सवाल केला आहे.
… तर मला आणि प्रकाश आंबेडकर यांना एकत्र यावं लागेल; रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
राज-उद्धव ठाकरे हे दोघे एकत्र आले तरी फार फरक पडणार नाही. मात्र ते एकत्र येणार असतील तर मग मला आणि प्रकाश आंबेडकर यांना एकत्र यावे लागेल
पाकिस्तानचे मनसुबे हाणून पाडा, युद्धासाठी कच खाऊ नका; आंबेडकरांचा मोदींना सल्ला
युद्धासाठी भारत सरकारने कच खाऊ नये, युद्धासाठी हालचाली वाढवाव्या, अशी मागणी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.
पाणी बंद केल्याचं पत्र दिलंय, पण…; सिंधू करार थांबवल्याबद्दल आंबेडकर काय म्हणाले?
धरणातलं पाणी आम्ही सोडणार नाही, असा कुठेत्र पत्रात उल्लेख नाही. याचा अर्थ असा की भारत सरकारने सिंधू करार रद्द केलेला नाही.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने कारवाई करावी; अन्यथा.. प्रकाश आंबेडकरांचा मोठा निर्णय
आम्ही कुठल्याही नेत्याला बोलावणार नाहीत. ज्यांना यायचं आहे त्यांनी यावं. कारण, सर्वजण निषेध करत आहेत. परंतु, काय कारवाई