Prakash Ambedkar On Bhushan Gavai : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी (Prakash Ambedkar) थेट भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनाच (Bhushan Gavai) सल्ला दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. चिफ जस्टीस भूषण गवई यांनी स्वतःची आणि त्यांच्या खुर्चीची इभ्रत आणि गरिमा राखली पाहिजे, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय. त्यांनी असं का […]
Prakash Ambedkar यांनी विजयोत्सव साजरा पण पहलगामचे दहशतवादी कुठे आहेत? असं म्हणत पंतप्रधान मोदी यांना सवाल केला आहे.
राज-उद्धव ठाकरे हे दोघे एकत्र आले तरी फार फरक पडणार नाही. मात्र ते एकत्र येणार असतील तर मग मला आणि प्रकाश आंबेडकर यांना एकत्र यावे लागेल
युद्धासाठी भारत सरकारने कच खाऊ नये, युद्धासाठी हालचाली वाढवाव्या, अशी मागणी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.
धरणातलं पाणी आम्ही सोडणार नाही, असा कुठेत्र पत्रात उल्लेख नाही. याचा अर्थ असा की भारत सरकारने सिंधू करार रद्द केलेला नाही.
आम्ही कुठल्याही नेत्याला बोलावणार नाहीत. ज्यांना यायचं आहे त्यांनी यावं. कारण, सर्वजण निषेध करत आहेत. परंतु, काय कारवाई
तेलंगणा सरकारने युुपीएससी परिक्षेतून आरक्षण हटवल्याचा दावा करीत वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी जोरदार हल्लाबोल चढवलायं.
Prakash Ambedkar यांनी आरक्षणाला विरोध आणि संविधान बदलावरून सर्वच पक्षांवर टीका केली. त्यावळी त्यांनी मतदारांना देखील दोष दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) राहुल गांधींची अवस्था मांजरासारखी केलीय, अशी टीका आंबेडकरांनी केली.
धस यांची डुप्लिकेट भूमिका समोर आली. नॉन मराठ्यांवर अन्याय झाला तर सोडून द्या, देशमुखांना न्या द्या, ही धस यांची भूमिका चुकीची आहे.