यंदा अकोल्यात मतदानाचा टक्का वाढला आहे, हा वाढलेला टक्का मतदारसंघात परिवर्तन करणार का? हे चार जूनलाच स्पष्ट होणार आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर हे भारतीय जनता पक्षासोबत जातील, असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.
Prakash Ambedkar यांनी मुलाखत देताना ठाकरे गटाने संजय राऊत ( Sanjay Raut ) यांच्या बाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
प्रकाश आंबेडकर यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला असून आम्ही पाच जागा देत असतानाही त्यांनी घेतल्या नाहीत अशी खंतही चव्हाणांनी व्यक्त केली.
लोकसभा निवडणुकी नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते प्रचारसभेत बोलत होते.
चार दिवसांपूर्वी शरद पवार आणि देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची फोनवर चर्चा झाली. ही चर्चा नेमकी कशाची होती याचा खुलासा शरद पवार यांनी करावा
आम्ही काँग्रेसच्या मांडीवर जन्मलो, इथेच वाढलो, इथेच खेळलो, आम्ही काँग्रेस बिलकुल सोडणार नसल्याचं वक्तव्य सुशीलकुमार शिंदे यांनी केले.
दारूच्या व्यसनात बुडालेले लोक बापजाद्यांची संपत्ती संपवून टाकतात. तसं दारूड्याची वृत्ती आणि मोदींची वृत्ती एकच आहे, त्यांना आणखी पाच वर्षे दिली तर ते देशाला कंगाल करतील, अशी टीका आंबेडकरांनी केली.
शरद पवारांची राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये (UBT) काँग्रेसचा (Congress) सॅंडवीच झाला आहे. - प्रकाश आंबेडकर
शिर्डी लोकसभेच्या वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या प्रचार सभेसाठी शनिवारी 4 मे ला प्रकाश आंबेडकर श्रीरामपूरमध्ये.