डॉ. प्रकाश आंबेडकर सध्या आरक्षण बचाव मोर्चाच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधत आहेत. त्यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगेंमधील भांडण हे नकली आणि फसवं आहे. ते ओबीसींनी फसवण्यासाठी ठरवून भांडत आहेत. असा आरोप आंबेडकरांनी केला.
Prakash Ambedkar : आरक्षणाबद्दल सरळ भूमिका घेण्यास राजकीय पक्ष घाबरतात का ? असा सवाल आज वंचित बहुजन आघाडीचे (VBA) अध्यक्ष प्रकाश
Prakash Ambedkar : एकीकडे राज्यात ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी 20 जुलैपासून
राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस हे श्रीमंत मराठ्यांचे पक्ष आहेत. भाजप हा वैदीक ब्राम्हणांचा पक्ष आहे. - प्रकाश आंबेडकर
येत्या 25 जुलैपासून राज्यात आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केली.
Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठी घोषणा केली आहे. SC, ST ओबीसींच्या हक्कासाठी आरक्षण बचाव यात्रा
लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीने मोरेंना उमेदवारी दिली होती. परंतु, त्यांचा या निवडणुकीत मोठा पराभव झाला. यानंतर मोरेंचं मन वंचित आघाडीत फार काळ रमलं नाही.
मोरे यांच्या कार्यालयावर आंदोलन करत कार्यालयाची तोडफोड करणार असल्याची माहिती पोलिसांना समजल्यानंतर पोलिस बंदोबस्त तैनात.
लोकसभा निवडणुकीचा अनुभव पाहता आता वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चाही करायची नाही असा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे.