गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात पाऊस सुरू आहे. आता एक महत्वाची बातमी समोर आली. येत्या 8 ऑक्टोबर पासून मान्सून राज्यातून निरोप घेणार.
Sharad Pawar on heavy rain शेतकरी व व्यवसायिक यांना दिलासा देण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी. आणि सक्तीची कर्जवसुली थांबवावी.
MPSC Exam : नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 येत्या रविवारी (28 सप्टेंबर)ला होणार होती. आता ही परीक्षा नऊ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
भारतीय हवामान विभागाने 26 सप्टेंबर रोजी राज्यभरात वादळी पावसाचा इशारा दिला आहे. एकूण 33 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट.
खरीप 2025 सत्रासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 2,215 कोटी रुपये वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मराठवाडा, विदर्भ आणि राज्यातील इतर अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्यात पावसाचा इशारा दिला आहे.
पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथे शनिवारी सायंकाळी अतुल रावसाहेब शेलार हा तरुण नदीला आलेल्या पूरपाण्यात वाहून गेला.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाचे विधान केले. पाऊस थांबताच शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून सरकार शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
13, 14 आणि 15 सप्टेंबर या तीन दिवसांत अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव, कर्जत, नेवासा आणि श्रीरामपूर तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटात आले आहेत.