Heavy Rain In Aqua line Metro Mumbai : मुंबईतील (Mumbai Rain) आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकाची पहिल्याच मुसळधार पावसाने दाणादाण उडवली आहे. स्थानकाच्या आत पुर्णपणे पाणी जमा झाले आहे. वायरिंग, मशीनरी देखील पाण्यात गेल्या आहेत. इन-आऊट एन्ट्री करायच्या मशिनरी सुद्धा पाण्यात आहेत. मेट्रो सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली (Heavy Rain) आहे. आजुबाजूचे नागरिक देखील त्रस्त […]
Rain ने थैमान घातलं होतं. त्यानंतर आता राज्यात मान्सून देखील दाखल झालं आहे. यंदा तब्बल 10 दिवस अगोदर मान्सूनचं आगमन झालं आहे.
Heavy Rain Alert To Mumbai Maharashtra : महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा कहर सुरू (Monsoon Update) असून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होत आहे. एकीकडे शेतकरी हवालदार झाला (Heavy Rain Alert) आहे, तर दुसऱ्या बाजूला मुंबईत आज सकाळपासून चाकरमान्यांचे हाल होतांना दिसत आहे. हवामान खात्याकडून मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पहाटेपासून मुंबई शहर आणि उपनगरात […]
पुढील तीन दिवस कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार बरणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलीयं.
IMD Rain Alert : राज्यात गेल्याकाही दिवसांपासून अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) सुरु असल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना अडचणींचा
Sharad Pawar Group Activist Boat Protest on Road Pune Rain : पुणेकरांची कालच्या पावसाने चांगलीच दाणादाण उडाली. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झाली होती. ठिकठिकाणी पाणी साठलं होतं, पहिल्याच पावसात पुणेकरांच्या नाकीनऊ आले. त्यामुळे (Pune Rain) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या वतीने रस्त्यावर साचलेल्या पाण्यात होडी चालवत कार्यकर्त्यांनी होडी आंदोलन केल्याचं समोर आलंय. […]
राज्यात पुढील पाच दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस बरसणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलीयं.
IMD Issues Yellow Alert Rain In Several Districts : राज्यात मे महिन्याच्या सुरूवातीपासूनच वातावरणात बदल (Weather Update) झालाय. ढगाळ हवामान अन् वादळी पावसामुळे तापमानात घट झाल्याचं जाणवतंय. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा अन् विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा थैमान काल पाहायला मिळालं. तर दुसरीकडे तापमानामधील चढ – उतार देखील कायम राहणार (Rain) असल्याची शक्यता आहे. अरबी […]
नाशिक : एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी न देण्यावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी अवकाळीची पाहणी करण्यासाठी आले असता वादग्रस्त विधान करत बळीराजालाच सुनावल्याचं समोर आले आहे. कर्जमाफीच्या पैशातून लग्न, साखरपुडा करता अशा शब्दत कोकाटेंनी कर्जमाफीबाबत विचारणाऱ्या करणाऱ्या शेतकऱ्याला सुनावले आहे. कोकाटेंच्या या विधानावरून विरोधकांच्या आक्रमक प्रतिक्रिया समोर येण्यास सुरूवात झाली […]