- Home »
- rain
rain
द्राक्ष बागायतदारांच्या रोषानंतर पंजाबराव डखांची मोठी घोषणा; ‘या’ जिल्ह्यांचा अंदाज आजपासून बंद
Panjabrao Dakh-डख यांच्याविरोधात दोन दिवसांपूर्वी पंढरपूर येथील द्राक्ष उत्पादकांनी आंदोलन केले आहे. त्यानंतर डख यांनी हा निर्णय घेतलाय.
थंडीचा कडाका ओसरताच पावसाच्या सरी कोसळणार; काय आहे हवामान विभागाचा अंदाज?
27 जानेवारीपासून महाराष्ट्रात थंडीचा जोर कमी होईल, परंतु दिवसा तापमानात वाढ आणि उष्ण हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कुठे थंडी कुठे पाऊस! राज्यातील थंडीची लाट ओसणार, हवामान विभागाचा अंदाज काय?
IMD ने थंडीचा कडाका कमी होऊन 27 जानेवारीपासून अनेक भागांमध्ये तापमान वाढेल. तर सकाळी हलक्या धुक्यासह काही ठिकाणी तुरळक सरींची शक्यता वर्तवली
थंडीची लाट असली तरी पावसाचंही मळभ दाटलेलच; हवामान विभागाचा अंदाज काय?
दक्षिण भारत वगळता मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रात पुढील काही दिवस थंडीची लाट येणार आहे.
राज्यात पुढील 2 दिवस पुन्हा पाऊस! मुंबईसह मराठवाडा, उ. महाराष्ट्राला येलो अलर्ट
IMD Rain Forecast पुढचे दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये मुंबई मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
दिवाळीच्या दिवशीच मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा; ३४६ कोटी रुपयांची मदत मंजूर
राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सोमवारी एकूण ६४८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. यात मराठवाड्यासाठीच्या ३४६ कोटी रुपयांचा समावेश आहे.
20 ते 25 ऑक्टोबर दरम्यान राज्यावर मोठं संकट! वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा
राज्यभर आणि देशातील अनेक भागांमध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस होताना दिसत आहे.
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुन्हा मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता; काय आहे हवामान खात्याचा अंदाज?
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील चार दिवस उत्तर भारतात जोरदार पावसाची शक्यता आहे.
मोठी बातमी! 8 ऑक्टोबरपासून राज्यातून मान्सून निरोप घेणार, काय दिली हवामान खात्याने माहिती?
गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात पाऊस सुरू आहे. आता एक महत्वाची बातमी समोर आली. येत्या 8 ऑक्टोबर पासून मान्सून राज्यातून निरोप घेणार.
शेतकरी, व्यावसायिकांची संपूर्ण कर्जमाफी हवीच; सरकारला शरद पवारांच्या ‘या’ पाच सूचना
Sharad Pawar on heavy rain शेतकरी व व्यवसायिक यांना दिलासा देण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी. आणि सक्तीची कर्जवसुली थांबवावी.