- Home »
- Rohit Pawar
Rohit Pawar
नगर जिल्ह्यात अजित पवारांचा मास्टरस्टोक, रोहित पवारांची जागा धोक्यात?
Jay Pawar : येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष सध्या निवडणुकीच्या तयारीला लागला असून
महायुतीची कर्जत जामखेडची उमेदवारी ठरविण्याचा अधिकार रोहित पवारांना कोणी दिला? राम शिंदेंच्या शिलेदाराचा सवाल
Rohit Pawar : आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दुसऱ्याना अनाहूत सल्ले देण्यापूर्वी स्वतःच्या घरात थोडे झाकून पहावे आणि आत्म परिक्षण
अजितदादा कर्जत-जामखेडमधून लढणार; आणखी एक पर्याय शोधला; रोहित पवारांचा खळबळजनक दावा
Rohit Pawar On Ajit Pawar : अजित पवार हे इंदापूर किंवा कर्जत-जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढू शकतात. तशी त्यांच्याकडून चाचपणी केली जात आहे.
कर्जत – जामखेडमध्ये पवार विरुद्ध पवार? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
Rohit Pawar On Ajit Pawar : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी सध्या सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. कोणत्या मतदारसंघात कोणता
एक कार्यकर्ता अन् पुतण्या म्हणून..; अजितदादांना पक्का वादा देत रोहित पवारांची पोस्ट
आता विधानसभेला ‘असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत आपल्यावर असल्याची’ चर्चा आहे.
‘हिंमत असेल तर फडणवीसांच्या विरोधात बोला…’; रोहित पवारांचं राज ठाकरेंना चॅलेंज
राज ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis विरोधात बोलावं, असं रोहित पवार म्हणाले.
तुम्ही तुमच्या आजोबांना विचारा त्यांनी किती कुटुंब फोडली…; मंत्री विखेंचे रोहित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर
रोहित पवार जर म्हणत असतील की देवेंद्र फडणवीसांनी पक्ष फोडले, घरं फोटली तर त्यांनी पहिला हा प्रश्न शरद पवारांना विचारावा
Ground Zero : राम शिंदेंच्या डोक्यात एकच खटका… रोहित पवारांना पाडायचं!
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार विरुद्ध भाजपचे राम शिंदे असा सामना होणार?
“महाराष्ट्रात ‘सुपारीबाज’ कोण हे रोहित पवारांनी..” मनसे नेत्याचं रोखठोक प्रत्युत्तर
रोहित पवार यांनी आरोप केला असेल मात्र महाराष्ट्रात कोण सुपारीबाज आहे हे आपल्या घरातील वरिष्ठ माणसांना विचारा असे प्रत्युत्तर प्रकाश महाजन यांनी दिले.
फडणवीस साहेब सत्तेच्या शेवटच्या काळात तरी महाराष्ट्राची वाट लावू नका; रोहित पवारांचा निशाणा
फडणवीससाहेब सत्तेच्या शेवटच्या काळात तरी महाराष्ट्राची वाट लावू नका. राज्याला कंगाल करून जाण्याचे तुमचं स्वप्न जनता पूर्ण होवू देणार नाही.