आपण काही निर्णय घेतले पाहिजेत. तसंच, ज्या ठिकाणी तुम्ही निष्ठेने राहता त्या ठिकाणी असं म्हणत संग्रा थोपटे यांनी
गेल्या महिन्याभरातला काँग्रेसला हा दुसरा धक्का आहे. काही दिवसांपुर्वीच काँग्रेसचे नेते रविंद्र धंगेकर यांनी काँग्रेसला जय महाराष्ट्र करत
नवा प्रदेशाध्यक्ष निवडतानाही संग्राम थोपटे यांचा विचार करण्यात आला नाही. हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आले.
Sangram Thopte : विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसत आहेत. आता पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज नेते असलेले भोर-मुळशी-वेल्हा
संग्राम थोपटेंना माझ्या ताकदीचा पूर्ण अंदाज होता. कारण, पंचायत समिती, झेडीवर असतांना ते माझी कामं पाहतच होते.
कायम थांबाव लागतय यावर बोलताना थोपटे म्हणाले, लोक संधी देतायत म्हणून मी काम करतोय. परंतु, मोठी पद मिळाली असती तर आमदार निधीपेक्षा