संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वारंवार वकील बदलणं आणि पुराव्यांच्या प्रतींसाठी वेळ मागतात. त्यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.
देशमुख हत्या प्रकरणाचा खटला लढवणारे उज्वल निकम यांना बदलण्यात यावं अशी मागणी आज न्यायालयात आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आली आहे.
आज सकाळी 11 वाजता बीड न्यायालयात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाली आहे.
संतोष पंडितराव देशमुख यांचं ९ डिसेंबर २०२४ ला अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.
वाल्मीक कराडने आपण दोषी नसल्याचा दोष मुक्तीचा अर्ज बीड न्यायालयाकडे वकिलांच्या मार्फत सादर केला होता, कोर्टाने तो फेटाळला.
वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगात आहेत. मोक्काअंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आलीय.
या घटनेनंतरही अद्यापपर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल झाला नसून, आरोपी मोकाट आहेत, असा आरोप पीडित तरुणाच्या कुटुंबीयांनी केला आहे.
आज सुनावणी झाली. डिस्चार्ज अप्लिकेशनवर सुनावणी अपेक्षित होती. पण ती झाली नाही. असं कराडचे वकील म्हणाले. आज काही किरकोळ
Anjali Damania : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी अनेक गंभीर आरोप करत धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढवल्या होत्या तर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची देखील धनंजय मुंडे प्रकरणात चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. […]
Chhagan Bhujbal On Manoj Jarange : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे (Santosh Deshmukh Murder Case) राज्याचे