जयंत पाटील यांचे मन सध्या कशातच लागत नाही. नागपूर मुक्कामी असताना त्यांनीच ही गोष्ट आपल्याला सांगितली होती असा दावा मुश्रीफ यांनी केला आहे.
Rohit Pawar Press Conference On Maharashtra Kesari : राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार यांची (Rohit Pawar) आज पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र केसरी केसरी स्पर्धेवर (Maharashtra Kesari Kusti Spardha) वक्तव्य केलंय. महाराष्ट्र केसरी स्पर्धेला आर्थिक मदत केली गेली. या स्पर्धेच्या आयोजनाची संधी कर्जत जामखेडला आलेली आहे. आम्ही महाराष्ट्र केसरीचे […]
Jayant Patil Said Don’t Take My Guarantee In Farmer Protest : माझी गॅरंटी घेवू नका, माझं काही खरं नाही, असं खळबळजनक विधान राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते जयंत पवार यांनी केलंय. गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटलांच्या (Jayant Patil) पक्षांतराची चर्चा सुरू आहे. त्यात आता जयंत पाटलांचं हे विधान अतिशय महत्वाचं मानलं जातंय. आझाद […]
काँग्रेसचे नेते रविंद्र धंगेकर यांनी काँग्रेस सोडणार असल्याचे जाहीर केल्यानंतर काही महिन्यांपूर्वी धंगेकरांना जिव्हारी लागणाऱ्या भाजप नेत्याचं विधान पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे
पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी शरद पवार यांनी नव्या रणनितीचा अवलंब करत शॅडो कॅबिनेट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
Sharad Pawar यांच्या राष्ट्रवादीकडून सरकारच्या या शंभर दिवसांच्या कामगिरीवर लक्ष ठेवण्यासाठी शॅडो कॅबिनेटची निर्मिती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ज्यावेळी झाली तेव्हापासून मी या पक्षात काम करतोय. रोज उठून नाही नाही म्हणणं हे काही बरं नाही.
Jayant Patil Meeting With Chandrashekhar Bawankule : राज्याच्या राजकारणात मध्यरात्री मोठी खलबतं होत असल्याचं समोर येतंय. लवकरच शरद पवारांना (Sharad Pawar) मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मध्यरात्री बावनकुळेंच्या बंगल्यावर एक तास जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. बावनकुळेंच्या बंगल्यावर एक तास ही बैठक झालीय, अशी माहिती सुत्रांकडून मिळतेय. जयंत पाटील […]
स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवण्याचा दबाव माझ्यावर होता असे वक्तव्य डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे.
Sharad Pawar On Operation Tiger : विधानसभा निवडणुकीत महायुतीने (Mahayuti) सर्वांना धक्का देत राज्यात दुसऱ्यांदा सरकार स्थापन केले आहे.