Sharad Pawar : राज्यातच नाही तर संपूर्ण देशात गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागातील मुलांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याच्या अनेक घटना समोर
NCP Sharad Chandra Pawar : गेली 50 वर्षे ईश्वरपूर शहराच्या राजकारणात भाजपाचे एकनिष्ठ म्हणून परिचित असणाऱ्या दिवंगत माजी नगराध्यक्ष
याच प्रकरणात दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पार्थ पवार यांच्यावर कारवाई का झाली नाही? असा सवाल केला आहे.
Sharad Pawar यांनी प्रतिक्रिया देताना नातू पार्थ पवारांचा जमीन घोटाळा गंभीर असून याची चौकशी करून सत्य समोर आले पाहिजे अशी मागणी केली आहे.
Sharad Pawar यांनी मंत्री जर धार्मिक आणि जातीय तेढ वाढवत असेल तर ते राज्याच्या दृष्टीने हिताचं नाही. असं म्हणत शेलारांचं नाव न घेता टीका केली
Satyacha Morcha : राज्यात सध्या मतदार यादीवरुन राजकारण चांगलेच तापले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे महाविकास आघाडीसोबत मिळून निवडणूक
शोलेचा एक डायलॉग ठाकरेंनी यावेळी म्हटला, दूर गांव गांव में जब बच्चा रोता है तो मां कहती है, सोजा नही तो गब्बर आ जायेगा. तसंच आता सांगतो, तुम्ही सावध राहा, नाही तर अॅनाकोंडा येईल”
माझ्या म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाने खोटा व्हेरिफिकेशन अर्ज करण्यात आल्याचा धक्कादायक खुलासादेखील उद्धव ठाकरें यावेळी केला.
Sharad Pawar यांचा कधीकाळी अहिल्यानगर जिल्हा हा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र विधानसभेनंतर पक्षाला लागलेली गळती काही केल्या रोखता येईना.
या चौकशी आदेशानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यावर प्रतिक्रिया दिली आहे.