महायुतीचे पुण्यातील लोकसभा उमेदवार मुरलीधर मोहळ यांच्या प्रचारार्थ बोलताना राज ठाकरे यांनी शरद पवारांवर टीका आणि अजित पवारांच कौतूक केलं.
बालबुध्दी सारखी वैशिष्ठ असणारे अनेक जण राजकारणात असतात.ते बालबुद्धीने बोलत असतात. त्याच्याकडे काय लक्ष द्यायचं.
अजित पवारांनी अशोक पवारांना चॅलेंज दिलं आहे. पठ्ठ्या तू आमदार कसा होतो, तेच बघतो, असं म्हणत अजित पवारांनी अशोक पवारांना आव्हान दिलं.
निवडणुकीच्या निकालानंतर बार्गेनिंग पावर वाढवण्यासाठी पवारांनी काही प्रादेशिक पक्ष लोकसभेनंतर काँग्रेसमध्ये विलीन होतील, असं वक्तव्य केलं.
राजकीय निर्णयांमध्ये धरसोडवृत्ती घातक, तरीही साहेबांचा हट्ट काही संपत नव्हता, असं सांगत अजित पवार यांनी शरद पवारांबद्दलची अंदर की बात सांगितली. ते शिरुर लोकसभा मतदारसंघात आयोजित सभेत बोलत होते.
पृथ्वीराज चव्हाण यांनी ज्या दोन पक्षांचा उल्लेख केला आहे ते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष आहेत, असं बावनकुळे म्हणाले.
बारामतीतून शरद पवारांचं राजकारण संपवणार असल्याच्या विधानावरुन अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांना खडसावल्यानंतर पाटलांनी मौन धारण केलं.
शरद पवार स्वत:च निर्णय घेतात अन् सामूहिक दाखवतात, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांच्या प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीनकरणाच्या विधानावर खरं सांगितलं आहे.
उद्धव ठाकरेंनी माकडं अशी टीका केल्यांतर त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले उद्धव ठाकरेंच मानसिक संतुलन बिघडलं आहे.
शरद पवार बारामतीत उभे नाहीत तर पराभव करण्याचा विषयच नाही, चंद्रकांत पाटलांचं बोलणं चुकीच असल्याचं म्हणत अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.