हे सरकार म्हणजे एक टोळी असून टोळीचे प्रमुख दिल्लीमध्ये बसले आहेत, या शब्दांत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सरकारवर संताप व्यक्त केलायं. दरम्यान, राज्यातील आमदारांच्या गाडीवर हल्ला करण्याच्या घटना घडत आहेत. त्यावर संजय राऊत बोलत होते.
सरकारी योजनांच्या लाभासाठी महिलांनी चालाखी दाखवून सासू-सूनांनी कागदोपत्री वेगळं व्हावं, असा अजब सल्ला शिंदे गटाचे नेते अर्जून खोतकर यांनी दिलायं.
काल भाजपाच्या उच्चस्तरीय बैठकीत तर शिंदे सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात तक्रारींचा पाऊसच पडला.
लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडी जोमात आहे. तर महायुती मात्र सावध पावले टाकत आहे.
Jayant Patil यांचा विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला. त्यामुळे त्यांनी राष्ट्रीय पक्षात विलीन व्हावं आमदार महेंद्र दळवी यांचा सल्ला
विश्वासघात हे हिंदू धर्मातलं सर्वात मोठं पाप असल्याचं खुद्द शंकराचार्यांनीच सांगितल्याचं म्हणत आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर रोख धरला. ते मुंबईत आयोजित मेळाव्यात बोलत होते.
केंद्रात कधीही खेळ होऊ शकतो, आपलं सरकार येऊ शकतं, असा विश्वास ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलायं.
Vidhan Parishd Election साठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यामुळे आमदार फोडाफोडीच राजकारण होण्याची धास्ती सर्वच पक्षांनी घेतली आहे.
भरधाव वेगात बीएमडब्ल्यू चालवून कावेरी नाखवा यांचा जीव घेणाऱ्या मिहीर शाहला न्यायालायाने 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अजित पवार यांनी नरेश अरोरा यांना राष्ट्रवादी पक्षाच्या निवडणुकीची आणि प्रचाराची जबाबदारी सोपविली आहे.