- Home »
- Shivsena
Shivsena
“..तर उजनीचं हक्काचं पाणी बारामतीला गेलं असतं”, सावंतांनी विरोधकांना फटकारलं
पराभवाच्या भीतीने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून, मी येथे मत मागायला नाही तर विकासाची चर्चा करायला आलो आहे.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला बूस्ट; तानाजी सावंतांनी पक्षात आणली तरुणांची फळी
परंडा-भूम-वाशी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. तानाजीराव सावंत यांनी मतदारसंघात प्रचारावर भर दिला आहे.
Video : दरवेळी मीच पहिला गिऱ्हाईक भेटतो का?; ठाकरेंची पुन्हा झाडाझडती
दरवेळी मीच पहिला गिऱ्हाईक भेटतो का? असा थेट सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बॅग तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना केलायं.
तानाजी सावंतांसाठी CM शिंदे मैदानात; उद्या परांड्यात शिंदेंची तोफ धडाडणार
भूम परांडा वाशी मतदारसंघाचे उमेदवार डॉ. तानाजी सावंत यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मैदानात उतरले आहेत.
Ahmednagar Assembly Election: आघाडीतील बंड शमले ! शशिकांत गाडे यांचा अभिषेक कळमकरांना पाठिंबा
माघारीचा अर्ज चुकून कार्यकर्त्याच्या हातात राहिला. दुसरा अर्ज लिहीपर्यंत माघारी घेण्याची वेळ संपली. मात्र आता अभिषेक कळमकर यांना पाठिंबा देतो.
पूर्वीचं सरकार बहिरं, फक्त ‘मेरी आवाज सुनो’ एवढंच..,; CM शिंदेंकडून ठाकरेंवर नॉनस्टॉप हल्लाबोल
पूर्वीच सरकार बहिरं होतं, फक्त मेरी आवाज सुनो एवढंच माहित होतं, घरात बसून फेसबुक चालवून राज्य चालवता येत नाही, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल चढवलायं.
मोठी बातमी! शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी; फैसला होणार?
आज शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सु्प्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी होणार
तुळजापूर पर्यटनस्थळ ते धाराशिव रेल्वेमार्ग; राणा जगजितसिंह पाटलांनी विकासाचा आराखडा मांडला
तुळजापूर पर्यटनस्थळ ते धाराशिव रेल्वेमार्ग, महायुतीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटलांनी प्रचारादरम्यान, विकासाचा आराखडाच मांडलायं.
सुवर्णा कोतकरांची माघार, महाविकास आघाडीत बंडखोरी; जगताप, कळमकर, गाडे यांच्यात लढत
नगर शहरात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट राजकीय सामना रंगणार असे चित्र असताना अपक्ष म्हणून शशिकांत गाडे यांनी आपला अर्ज ठेवलाय.
राज्यात 12 जागांवर नावांची गुगली; योगायोग की राजकीय डावपेच?
Maharashtra Assembly Election 2024 Same Name Candidates : राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी 8 हजारांहून अधिक जणांनी अर्ज दाखल केले होते, त्यात 7 हजार 994 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज योग्य असल्याचे आढळून आले. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत अनेक जागांवर चुरशीच्या लढती होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मोठे चेहरे तर काही ठिकाणी खास […]
