Manoj Jarange यांनी अजित पवारांवर टीका करत फडणवीसांकडे त्यांच्या हत्येच्या सुपारीच्या प्रकऱणात गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
Sharad Pawar यांचा कधीकाळी अहिल्यानगर जिल्हा हा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र विधानसभेनंतर पक्षाला लागलेली गळती काही केल्या रोखता येईना.
टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेतील बिघडलेले संबंध ट्रम्प यांनी भारत आणि मोदी यांच्याबाबत मोठं विधान केलं. त्यांनी भारतासोबतचे व्यापारी संबंध सुधारण्याचे संकेत दिले.
Bigg Boss मराठी'चा (Bigg Boss) नवा सीझन सुरू झाला असून वर्षा उसगांवकर आणि निक्की तांबोळीत पहिल्या दिवशीच 'तू तू मै मै' होणार आहे.