Supria Sule On Jayant Pati Statment : मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली. सात वर्षाचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. तुम्हा सर्वांदेखत साहेबांना विनंती करेन, शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे. पवार साहेबांनी यावर योग्य निर्णय घ्यावा. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे असे म्हणत जयंत पाटलांनी (Jayant Patil) प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याचे […]
Jayant Patil Demand To Relive From Party Precident Post : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भाकरी फिरणार असल्याचे संकेत वर्धापन दिनी विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिले आहे. सुरूवातीला जयंत पाटलांनी त्यांच्या भाषणाची दमदार सुरूवात केली. यावेळी त्यांनी ‘अभी भी पवार साहब का डर बाकी है’ असे म्हणत सत्ताधाऱ्यांना टप्प्यात घेतले. मात्र, भाषणाच्या शेवटी पाटलांनी […]
आम्ही विरोधी पक्षात असलो तरी महाराष्ट्र राज्य आमचे आहे असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत फडणवीसांचे कौतुक करताना म्हणाले होते.
अजित पवार बारामतीमधून विधानसभेच्या रिंगणात उतरले असून, त्यांचा थेट सामना त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्याशी होणार आहे.
बारामती : राज्याच्या राजकारणात पवारांचे मातब्बर घराणे म्हणून ओळखले जाते. राजकारणात घराण्याच्या तीन ते चार पिढ्या उतरल्या. पण घर अभेद्य होते. मात्र हे घर अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडामुळे फुटले. राष्ट्रावादीत उभी फुट पडल्यानंतर जे काही घडले ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. यानंतर आता अजितदादांनी केलेल्या एका अपूर्ण वाक्याची सध्या राजकीय वर्तुळात तुफान चर्चा होत आहे. […]
इंदापूर : भाजप नेते हर्षवर्धन पाटलांनी (Harshvardhan Patil) शरद पवार पक्षात प्रवेश करताच मोठा गौप्यस्फोट केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे (Supria Sule) यांना विजयी करण्यात आमचा अदृष्य सहभाग होता असा मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Harshvardhan Patil On Supria Sule Loksabha Victory) Raj Thackeray: […]
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नियोजित दौऱ्यात मोदींचे पुणे विमानतळावर 4 वाजण्याच्या सुमारास आगमन होणार होते.
आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री लाभू शकते अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
राजकोट किल्ल्यावर कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या मविआ आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्याचा प्रकार घडला.
बदलापूर येथील घटनेचा निषेध म्हणून आज (दि.24) राज्यभरात विविध ठिकाणी मविआकडून काळ्याफिती बांधून आंदोलन करण्यात आले.