Virat Kohli : दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिजचा पराभव केल्यानंतर आता भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन एकदिवसीय आणि पाच टी-20
Team India : दिल्लीत झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने शानदार कामगिरी करत वेस्ट इंडिजला दोन कसोटी मालिकेतील सामन्यात 2-0 असा
सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय संघाला फक्त ५८ धावांची आवश्यकता होती आणि संघाकडे ९ विकेट्स शिल्लक होत्या.
पाकिस्तान सोबत खेळण्याला देशाचा विरोध आहे ही लोकभावना आहे. राष्ट्रभक्तांनी कालचा सामना पाहिलेला नाही.
आशियाई क्रिकेट परिषद अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डप्रमुख मोहसिन नकवी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास भारतीय खेळाडूंनी नकार दिला.
पहलगाम हल्ल्यामध्ये 26 महिलांचे सिंदूर पुसले गेले, पण पैशासाठी इकडे क्रिकेट खेळवले जाते असं संजय राऊत म्हणाले.
भारत आणि पाकिस्तान पुन्हा भिडणार आहेत. तिसऱ्यांदा हे दोन संघ आमने-सामने येणार आहे. पण, या अंतिम सामन्यापूर्वीच टीम इंडियाचे टेन्शन वाढलय.
आशिया कप 2025 टी 20 स्पर्धेतील पहिला फायनलिस्ट ठरला आहे. टीम इंडिया अंतिम फेरीत दाखल झाली आहे.
Asia Cup 2025 : देशभरातील क्रिकेट प्रेमींमध्ये सध्या एकचं चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. ती म्हणजे आशिया कपमध्ये भारत पाकिस्तान या दोन
Asia Cup 2025 : आशिया कप 2025 पाकिस्तानने खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आशिया कप 2025 मध्ये आज होणारा पाकिस्तानविरुद्ध युएई