Asia Cup 2025 : आशिया कप 2025 पाकिस्तानने खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आशिया कप 2025 मध्ये आज होणारा पाकिस्तानविरुद्ध युएई
. जगातील टॉप टायर कंपन्यांच्या यादीत चार भारतीय कंपन्यांचा समावेश आहे, जे या उद्योगात देशाची ताकद दर्शवते.
पाकिस्तानला हरवल्यानंतर भारतीय खेळाडूंनी त्यांच्याशी हस्तांदोलन केले नाही. चाहत्यांच्या मनात मोठा प्रश्न आहे की यासाठी भारतीय संघाला दंड आकारला जाईल का? नियम काय आहे?
मैदानाबाहेरचा आणखी एक सामना भारताने जिंकला. चला तर मग जाणून घेऊ की सामना संपल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं.
देशभरातून होत असलेला विरोध पाहता टीम इंडियाच्या गोटातूनही या सामन्यावर बहिष्कार टाकावा अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
सामन्याआधी सराव करताना संघाचा उपकर्णधार शुभमन गिल दुखापतग्रस्त झाला. त्याच्या हाताला मार लागला.
या सामन्यात भारताला अगदीच कमी टार्गेट मिळाले होते. अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी हे टार्गेट सहज पार केले.
टी20 वर्ल्डकप फेब्रुवारी 2026 ते मार्चपर्यंत सुरू राहील. याबाबत आधीच निश्चित करण्यात आले आहे.
गेल्या वर्षभरात संजू सॅमसन उत्तम फॉर्ममध्ये आहे. आशिया कपसाठी तो संघाच्या योजनांमध्ये महत्त्वाचा खेळाडू मानला जात होता. आता मात्र त्याच्या फिटनेसने टीम इंडियाच्या चिंतेत भर घातली आहे.
ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध होणाऱ्या चार दिवसांच्या दोन सामन्यांसाठी भारत अ संघाची घोषणा झाली आहे.