- Home »
- Team India
Team India
पाकिस्तान घाबरला, आशिया कप 2025 मध्ये खेळणार; UAE विरुद्ध एक तास उशिरा सुरु होणार सामना
Asia Cup 2025 : आशिया कप 2025 पाकिस्तानने खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आशिया कप 2025 मध्ये आज होणारा पाकिस्तानविरुद्ध युएई
गाडी कुणाचीही असो… टायर भारताचाच! चीन- अमेरिकेलाही मागे टाकलं…
. जगातील टॉप टायर कंपन्यांच्या यादीत चार भारतीय कंपन्यांचा समावेश आहे, जे या उद्योगात देशाची ताकद दर्शवते.
No Handshake साठी टीम इंडियावर होणार कारवाई? जाणून घ्या, काय सांगते ICC ची ‘रूल बुक’
पाकिस्तानला हरवल्यानंतर भारतीय खेळाडूंनी त्यांच्याशी हस्तांदोलन केले नाही. चाहत्यांच्या मनात मोठा प्रश्न आहे की यासाठी भारतीय संघाला दंड आकारला जाईल का? नियम काय आहे?
पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन टाळलं, दरवाजाही बंद केला; टीम इंडियाने मैदानाबाहेरचाही सामना जिंकला
मैदानाबाहेरचा आणखी एक सामना भारताने जिंकला. चला तर मग जाणून घेऊ की सामना संपल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं.
IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? टीम इंडियाच्या गोटात तणाव; कोच गंभीरने..
देशभरातून होत असलेला विरोध पाहता टीम इंडियाच्या गोटातूनही या सामन्यावर बहिष्कार टाकावा अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
पाकिस्तान विरुद्ध सामन्याआधी टीम इंडियाला धक्का, शुभमन गिलला दुखापत; नक्की काय घडलं?
सामन्याआधी सराव करताना संघाचा उपकर्णधार शुभमन गिल दुखापतग्रस्त झाला. त्याच्या हाताला मार लागला.
शाब्बास टीम इंडिया! पहिल्याच सामन्यात UAE ला चारली धूळ; फक्त 27 चेंडूतच सामना जिंकला
या सामन्यात भारताला अगदीच कमी टार्गेट मिळाले होते. अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी हे टार्गेट सहज पार केले.
T20 World Cup 2026 कधी होणार? नवी माहिती मिळाली; भारतासाठी मात्र धोक्याची घंटा
टी20 वर्ल्डकप फेब्रुवारी 2026 ते मार्चपर्यंत सुरू राहील. याबाबत आधीच निश्चित करण्यात आले आहे.
टीम इंडियाच्या चिंतेत वाढ; सरावादरम्यान खेळाडूला दुखापत, पहिल्या सामन्यापर्यंत फिट होणार?
गेल्या वर्षभरात संजू सॅमसन उत्तम फॉर्ममध्ये आहे. आशिया कपसाठी तो संघाच्या योजनांमध्ये महत्त्वाचा खेळाडू मानला जात होता. आता मात्र त्याच्या फिटनेसने टीम इंडियाच्या चिंतेत भर घातली आहे.
श्रेयस अय्यर टीम इंडियाचा कॅप्टन; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी भारत अ संघाची घोषणा
ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध होणाऱ्या चार दिवसांच्या दोन सामन्यांसाठी भारत अ संघाची घोषणा झाली आहे.
