- Home »
- Team India
Team India
IND vs WI : वेस्ट इंडिजचा क्लीन स्वीप, गंभीरला वाढदिवसाची भेट, इंडियाने दिल्ली कसोटी जिंकली
सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय संघाला फक्त ५८ धावांची आवश्यकता होती आणि संघाकडे ९ विकेट्स शिल्लक होत्या.
Video : PM मोदींकडून देशाला मूर्ख बनवायची प्रेरणा घेतली का?; विजयी टीम इंडिया राऊतांच्या रडारवर
पाकिस्तान सोबत खेळण्याला देशाचा विरोध आहे ही लोकभावना आहे. राष्ट्रभक्तांनी कालचा सामना पाहिलेला नाही.
IND vs PAK : भारताने पाकिस्तानला पुन्हा लायकी दाखवली, नकवींच्या हातून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार
आशियाई क्रिकेट परिषद अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डप्रमुख मोहसिन नकवी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास भारतीय खेळाडूंनी नकार दिला.
सीमेवर रक्ताची नदी वाहू दे, आम्ही क्रिकेट खेळणारच; संजय राऊतांचा मोदी सरकारवर थेट वार
पहलगाम हल्ल्यामध्ये 26 महिलांचे सिंदूर पुसले गेले, पण पैशासाठी इकडे क्रिकेट खेळवले जाते असं संजय राऊत म्हणाले.
भारत-पाकिस्तान अंतिम सामन्यापूर्वी मोठी अपडेट; कर्णधार सूर्यकुमार यादवने दिली महत्वाची माहिती
भारत आणि पाकिस्तान पुन्हा भिडणार आहेत. तिसऱ्यांदा हे दोन संघ आमने-सामने येणार आहे. पण, या अंतिम सामन्यापूर्वीच टीम इंडियाचे टेन्शन वाढलय.
Asia Cup 2025 : टीम इंडियाची फायनलमध्ये धडक! भारताची बांग्लादेशवर 41 धावांनी मात
आशिया कप 2025 टी 20 स्पर्धेतील पहिला फायनलिस्ट ठरला आहे. टीम इंडिया अंतिम फेरीत दाखल झाली आहे.
Asia Cup 2025 : आशिया कपमध्ये पाकिस्तानला अखेरची संधी, आजच्या सामन्यावर ठरणार भवितव्य
Asia Cup 2025 : देशभरातील क्रिकेट प्रेमींमध्ये सध्या एकचं चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. ती म्हणजे आशिया कपमध्ये भारत पाकिस्तान या दोन
पाकिस्तान घाबरला, आशिया कप 2025 मध्ये खेळणार; UAE विरुद्ध एक तास उशिरा सुरु होणार सामना
Asia Cup 2025 : आशिया कप 2025 पाकिस्तानने खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आशिया कप 2025 मध्ये आज होणारा पाकिस्तानविरुद्ध युएई
गाडी कुणाचीही असो… टायर भारताचाच! चीन- अमेरिकेलाही मागे टाकलं…
. जगातील टॉप टायर कंपन्यांच्या यादीत चार भारतीय कंपन्यांचा समावेश आहे, जे या उद्योगात देशाची ताकद दर्शवते.
No Handshake साठी टीम इंडियावर होणार कारवाई? जाणून घ्या, काय सांगते ICC ची ‘रूल बुक’
पाकिस्तानला हरवल्यानंतर भारतीय खेळाडूंनी त्यांच्याशी हस्तांदोलन केले नाही. चाहत्यांच्या मनात मोठा प्रश्न आहे की यासाठी भारतीय संघाला दंड आकारला जाईल का? नियम काय आहे?