- Home »
- Team India
Team India
शाब्बास, टीम इंडिया; क्रिकेटचा ‘देव’ सचिनकडूनही भारतीय महिला संघाचं कौतूक
भारतीय महिला संघाने विश्चचषकावर नाव कोरल्यानंतर क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत संघाचं कौतूक केलंय.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 2 सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा; ऋषभ पंतला मिळाली मोठी जबाबदारी
चार दिवसांच्या 2 सामन्यांमध्ये विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत नेतृत्व करणार आहे. तर साई सुदर्शन याला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
शुबमन गिलच्या नेतृत्वातील टीम इंडियाची पराभूत सुरूवात; एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा विजय
ऑस्ट्रेलियाला विजयासाठी डीएलएसच्या हिशोबाने 131 धावांचं आव्हान मिळालं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान सहज पूर्ण केलं आणि मालिकेत विजयी सुरुवात केली.
Virat Kohli : ‘तुम्ही फक्त तेव्हाच अपयशी ठरता जेव्हा…’, निवृत्ती घोषणा? कोहलीच्या पोस्टमुळे क्रिकेट विश्वात खळबळ
Virat Kohli : दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिजचा पराभव केल्यानंतर आता भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन एकदिवसीय आणि पाच टी-20
वेस्ट इंडिजनंतर ‘या’ देशाविरुद्ध कसोटी मालिका खेळणार टीम इंडिया; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Team India : दिल्लीत झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने शानदार कामगिरी करत वेस्ट इंडिजला दोन कसोटी मालिकेतील सामन्यात 2-0 असा
IND vs WI : वेस्ट इंडिजचा क्लीन स्वीप, गंभीरला वाढदिवसाची भेट, इंडियाने दिल्ली कसोटी जिंकली
सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय संघाला फक्त ५८ धावांची आवश्यकता होती आणि संघाकडे ९ विकेट्स शिल्लक होत्या.
Video : PM मोदींकडून देशाला मूर्ख बनवायची प्रेरणा घेतली का?; विजयी टीम इंडिया राऊतांच्या रडारवर
पाकिस्तान सोबत खेळण्याला देशाचा विरोध आहे ही लोकभावना आहे. राष्ट्रभक्तांनी कालचा सामना पाहिलेला नाही.
IND vs PAK : भारताने पाकिस्तानला पुन्हा लायकी दाखवली, नकवींच्या हातून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार
आशियाई क्रिकेट परिषद अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डप्रमुख मोहसिन नकवी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास भारतीय खेळाडूंनी नकार दिला.
सीमेवर रक्ताची नदी वाहू दे, आम्ही क्रिकेट खेळणारच; संजय राऊतांचा मोदी सरकारवर थेट वार
पहलगाम हल्ल्यामध्ये 26 महिलांचे सिंदूर पुसले गेले, पण पैशासाठी इकडे क्रिकेट खेळवले जाते असं संजय राऊत म्हणाले.
भारत-पाकिस्तान अंतिम सामन्यापूर्वी मोठी अपडेट; कर्णधार सूर्यकुमार यादवने दिली महत्वाची माहिती
भारत आणि पाकिस्तान पुन्हा भिडणार आहेत. तिसऱ्यांदा हे दोन संघ आमने-सामने येणार आहे. पण, या अंतिम सामन्यापूर्वीच टीम इंडियाचे टेन्शन वाढलय.